एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
मुंबई : आजार पोटाला, प्लास्टर पायाला, धर्मा पाटील प्रकरणावरुन शिवसेनेचा सामनातून निशाणा
मंत्रालयात झालेल्या आत्महत्येनंतर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी म्हणून सरकारने पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालयाच्या इमारतीत सुरक्षाजाळी बसविण्याचं काम सुरु आहे. भविष्यात कोणी उडी मारण्याचा प्रयत्न करू नये यासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील मधल्या चौकात ही जाळी बसवली जात आहे. मंत्रालयात आत्महत्येच्या प्रयत्नाच्या घडलेल्या घटनांमुळे प्रचंड खळबळ आहे.
महाराष्ट्र
Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीका
GulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटील
विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
जळगाव
नागपूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion