एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Water : मुंबईतील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय लांबणीवर , सात धरणांमध्ये 74 टक्के पाणीसाठा
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधला एकूण पाणीसाठा ७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. असं असलं तरी दहा टक्के पाणी कपात रद्द करण्यासाठी अद्याप मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात आढावा घेऊन पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. प्रशासनाने आणखी आठ- दहा दिवस प्रतीक्षा करून निर्णय घेण्याचे ठरवले आहे. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यास धरणे भरू शकणार नाहीत. तसेच भातसा आणि ऊर्ध्व वैतरणामध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे पालिका प्रशासनानं सावध भूमिका घेतली आहे.
मुंबई
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
Akshay Shinde Encounter : देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय तर न्यायव्यवस्थेची गरज काय?: वकील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement