एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai IIT: परीक्षेसाठी २० मिनिटे शिल्लक असतानाही विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश नाकारला ABP Majha
परीक्षेसाठी २० मिनिटे शिल्लक असतानाही विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आलाय. मुंबईत स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेदरम्यान हा प्रकार घडलाय. रिपोर्टिंग वेळेत पोहोचण्यासाठी ५ ते १० मिनिटे उशीर झाल्याने रोखल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. विविध जिल्ह्यातील उमेदवार या ऑनलाईन परीक्षेसाठी पवईच्या या केंद्रावर येतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पोहोचण्यासाठी रिपोर्टिंग वेळेत पोहोचण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे त्यांना रोखण्यात आलं. मात्र परीक्षेला २० मिनिटे बाकी असल्याने परीक्षा देण्यात येऊ द्यावी असं विद्यार्थ्यांनी म्हटंल. मात्र ही मागणी धुडकावल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement