एक्स्प्लोर
Satara | स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शाळा अज्ञातांनी पाडली; शालेय साहित्य उघड्यावर
सातारा : साताऱ्यातील वाई येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शाळा काल अज्ञाताने पाडून शाळेचे संपूर्ण साहित्य बाहेर आणून टाकले. 99 वर्षांच्या करारावर 1956 साली ब्राम्हण समाजाकडून हा वाडा शाळेने घेतला होता. आज या शाळेला सुमारे पन्नास वर्षे झाली. काल संध्याकाळी शाळेच्या मुख्याध्यापकांना हा सर्व प्रकार समजला. तर शाळेच्या विद्यार्थ्यांना आज सकाळी अस्ताव्यत झालेली शाळा पहायला मिळाल्यावर विद्यार्थी ढसाढसा रडायला लागले. विद्यार्थी पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेल्यावर पोलिसांनी तक्रार घेतली नाही असे म्हणणे शाळेचे आहे. त्या जागेवर बिल्डरला मोठी वास्तू उभारण्यासाठी हे कृत्य केलं असल्याचे शाळेकडून सांगितले जात आहे. सर्व साहित्य बाहेर काढून शाळा पाडल्यामुळे सर्व विद्यार्थी आज बाहेरच व्हरांड्यात बसले होते.
महाराष्ट्र
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई


















