एक्स्प्लोर
Farmers Protest: 'सरकारनं डाव टाकला', Manoj Jarange यांचा गंभीर आरोप, Kadu यांच्या आंदोलनात सहभाग
मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नागपुरातील शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) सहभाग घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'सरकारने काल आंदोलनावर डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलो आणि आंदोलनात सहभागी झालो,' असे म्हणत मनोज जरांगे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी हे आंदोलन पुकारले आहे. आपल्याला षडयंत्र आणि डावाला प्रतिडावानेच उत्तर द्यावे लागेल, असेही जरांगे म्हणाले. दरम्यान, सरकारसोबत चर्चेसाठी बच्चू कडू मुंबईला जाणार असून, तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















