एक्स्प्लोर
MLA Fund : 'आमदारांना दिलेले पाच कोटी ही लाच आहे', Sanjay Raut यांचा सरकारवर घणाघात
महायुती सरकारने पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 आमदारांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. 'आमदारांना दिलेले पाच कोटी ही लाच आहे,' अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकूण 270 कोटी रुपयांच्या या निधी वाटपावरून विरोधक आक्रमक झाले असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सतपाळ यांनी ही 'पैसा फेको तमाशा देखो'ची नीती असल्याची टीका केली आहे. एकीकडे राज्यावर साडेनऊ लाख कोटींचे कर्ज असताना केवळ सत्ताधारी आमदारांना निधी देणे हा इतर मतदारसंघांवर अन्याय असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे, गिरीश महाजन आणि अमित साटम यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही राजकीय खेळी खेळली जात असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















