एक्स्प्लोर
Sangli : भारत-पाक युद्धात पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा सांगलीत ABP Majha
1966मध्ये भारतीय सेना दलात आलेला आणि त्यानंतर 1971 च्या पाकीस्तान युध्दात अनेक कामगिरीमध्ये सहभागी झालेला टी-55 बॅटल टैंक (रणगाडा) सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये स्थापित करण्यात आलाय. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले., 1971 च्या पाकीस्तान युध्दामध्ये पश्चिम बॉर्डरवर 36 इन्फन्टरी डिव्हीजनच्या शिंदे हॉर्स युनिटने 8 डिसेंबर 1971 रोजी शक्करगढच्या बाजुने चढाई केली होती. 10 डिसेंबर 1971 रोजी भारतीय सैन्याने शत्रूचे आठ टैंक नष्ट केले होते. या युध्दात शिंदे हॉर्सला एक महावीर चक्र, दोन वीर चक्र, एक सेना मेडल आणि चार मेनशन इन डिसपॅचेस ने सन्मानित करण्यात आले होते. असा हा वैशिष्टपूर्ण टी-55 बॅटल टँक शांतिनिकेतन लोकविद्यापीठात स्थापित करण्यात आलाय.
महाराष्ट्र
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र




















