एक्स्प्लोर
Ambulance Politics: रुग्णवाहिकेअभावी महिलेचा मृत्यू, राजकारण तापलं Special Report
अंबरनाथमध्ये (Ambernath) रुग्णवाहिका (Ambulance) वेळेत न मिळाल्याने मीना सूर्यवंशी या महिलेच्या मृत्यूवरून राजकारण तापले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'आठशे कोटींचं टेंडर अॅम्बुलन्ससाठी काढलं होतं, मग त्यातली एखादी अॅम्बुलन्स का पाठवली नाही?', असा थेट सवाल संजय राऊत यांनी शिंदे सरकारला विचारला आहे. अंबरनाथमधील स्वामिनगर येथील रहिवासी असलेल्या मीना सूर्यवंशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी हलवण्याचा सल्ला दिला, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका व्यस्त असल्याने ती वेळेत उपलब्ध झाली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. रुग्णालयाने हे आरोप फेटाळले असून, जिल्हा सिव्हील सर्जनने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे मुंबईजवळच्या शहरांमधील आरोग्य यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















