एक्स्प्लोर
Advertisement
Ahmednagar Puntamba : पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात, शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
२०१७मध्ये ऐतिहासिक शेतकरी आंदोलन करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्यात आजपासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय. शेतात ऊसाचं पीक उभं आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नाही. तर द्राक्ष आणि टरबूज फेकून देण्याची वेळ ओढावली आहे. तर, वीजेच्या संकटानेही शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे आंदोलनाचं हत्यार उगारत असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय. आजपासून ५ जूनपर्यंत पुणतांब्यातील शेतकरी गावात धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये आंदोलनात राज्यभरातले शेतकरी सहभागी होणार आहेत. ५ जूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी दिलाय...
महाराष्ट्र
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024
ABP Majha Headlines : 06 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न
ABP Majha Headlines : 05 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement