एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबई : रस्त्यावरुन धावताना कार थेट नदीत घुसली, चौघे सुखरुप बाहेर
आपल्याकडील रस्त्यांची अवस्था किती बिकट आहे, हे नवी मुंबईच्या तळोज्यातील एका घटनेतून पुन्हा दिसून आलं. त्याचं झालं असं की, एक कार घोटा नदीच्या पुलावरुन जात होती. मात्र पुलाची कमी उंची आणि संरक्षक भिंत नसल्याने कार थेट नदीपात्रात कोसळली. पाऊस पडत असल्याने नदीचा प्रवाह अतिशय वेगात होता. सुदैवाने कार दगडाला अडकल्याने एका जागी स्थिर झाली. एका चिमुरडीसह या कारमध्ये चौघेजण होते. कारचा पुढचा दरवाजा उघडला आणि त्यातून बाहेर पडत सर्वजण कारच्या टपावर चढले. त्यांनी आरडाओरड सुरु केल्यानंतर गावकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने चौघांनाही सुखरुप बाहेर काढलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
महाराष्ट्र
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
Kargil Divas : कारगिल विजयाचं रौप्यमहोत्सव; सरहद फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचं आयोजन
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement