एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
नाशिक : निर्यातमूल्य हटवल्यानंतर कांदा बाजार वधारला
केंद्र सरकारनं काल कांद्यावरच निर्यातमूल्य हटवल्यानंतर आज त्याचे चांगले परिणाम कांदा बाजारावर पाहायला मिळताहेत...आज येवला बाजारात कांद्याच्या सरासरी भावात क्विंटलमागं 400 रुपयांची वाढ झाली आहे. काल इथं क्विंटलमागं कांद्याचा सरासरी भाव १४०० रुपये होता..तोच आज वाढून १ हजार ७५१ रुपयांवर पोहचला आहे..तर १ नंबरच्या कांद्याचा भाव २ हजार २० रुपये क्विंटल राहिला..आज नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळं कांदा बाजारावरचा एकूण फरक समजू शकलेला नाही.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion