एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
मुंबई : मुख्यमंत्र्यांशी दूधदराबाबत कोणतीही चर्चा नाही, सरकारकडून खोटा प्रचार, राजू शेट्टींचा आरोप
दूध उत्पादकांना प्रतिलीटर 5 रु अनुदान मिळावं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन तीव्र झालंय़.. असं असताना मुख्यमंत्र्यांनी फोन केलेला नाही आणि कुठलीही चर्चा झालीच नसल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हंटलंय... दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींना चर्चेसाठी बोलावलं मात्र ते चर्चेला येत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आजच्या पत्रकारांसोबतच्या चर्चेत म्हंटलं होतं मात्र मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य राजू शेट्टींनी पूर्णपणे खोडून काढलंय..खोटा प्रचार करण्यासाठी आंदोलन खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शेट्टींनी केलाय
महाराष्ट्र
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
नागपूर
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion