एक्स्प्लोर
Advertisement
लातूर : सरकारकडे उधळपट्टीला पैसे, शेतकऱ्यांसाठी नाही, अजित पवारांचा हल्लाबोल
सरकारकडे जाहिराती आणि कार्यक्रमांवर उधळपट्टी करण्यासाठी पैसे आहेत. मात्र शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरु आहे. त्यानिमित्तानं लातूरच्या औसा इथं आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, चित्रा वाघ यांसह दिग्गज नेते उपस्थित होते.
त्याआधी अजित पवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी शहाजी राठोड यांची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत केली. शिवाय आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या राठोड यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे देण्याची मागणीही अजित पवार यांनी केली.
यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, चित्रा वाघ यांसह दिग्गज नेते उपस्थित होते.
त्याआधी अजित पवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी शहाजी राठोड यांची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत केली. शिवाय आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या राठोड यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे देण्याची मागणीही अजित पवार यांनी केली.
महाराष्ट्र
Bachchu Kadu Amravati : 26 तारखेपर्यंत जरांगेंची वाट बघू अन्यथा..., बच्चू कडूंचा सरकारलाही इशारा
SHAHAJI BAPU ON UDHAV:ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत,ही काळ्या दगडावरची रेघ
Dharavi Mosque News : मशिदीचा अवैध भाग तोडला, धारावीत ग्राऊंड झिरोवर एबीपी माझा
BJP Oppose to Anna Bansode : राष्ट्रवादीचा प्रचार नाही करणार, अण्णा बनसोडेंना भाजपचा विरोध
Sachin Kharat Mumbai : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या अहवालाला सचिन खरात यांचा विरोध
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
जळगाव
पुणे
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement