एक्स्प्लोर
Advertisement
माझा विशेष : औरंगाबादकरांची कचराकोंडी कधी फुटणार?
औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न पेटण्याची चिन्हं आहेत, कारण 13 दिवसानंतरही शहरातला कचरा अजूनही जागेवर आहे. आणि त्याचवेळी कचरा टाकण्यासाठी आलेली महापालिकेची गाडी मिटमिटा गावातील स्थानिकांनी पेटवून दिली आहे. थोड्याच वेळापूर्वी ही घटना घडली आहे. औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर असलेल्या नारेगावच्या कचरा डेपोत सध्या कचरा टाकला जातो, मात्र तिथल्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे. कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्यानं आणि त्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यानं रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढल्याचा आरोप नारेगावकरांनी केला आहे. या पेचामुळे औरंगाबादचं आरोग्य धोक्यात आलेलं असतानाही आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, संजय शिरसाठ आणि खासदार चंद्रकांत खैरे मात्र सुशेगाद आहेत....
महाराष्ट्र
Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके
Zero Hour : कल्याण ग्रामीणमधून मनसेची Raju Patil यांना उमेदवारी, Raj Thackeray यांची घोषणा
Zero Hour : जागावाटपावरून संजय राऊत - नाना पटोले वादानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची धुरा
Hasan Mushrif Kolhapur : मुश्रीफांनी कंबर कसली, भात मळणीच्या शेतावर जात प्रचार ABP MAJHA
Special Report:पहिल्या यादीत नाव नसल्यानं नेत्यांची धाकधूक Devendra Fadnavis यांच्या बंगल्यावर गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
पुणे
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement