एक्स्प्लोर
Advertisement
माझा हस्तक्षेप : महावितरणला विक्रमी तोट्याचा ग्राहकांना भुर्दंड का?
महावितरण कंपनी पूर्णपणे डब्यात गेली का असा प्रश्न सध्या पडलाय कारण गेल्या दीड वर्षात महावीतरण कंपनीला तब्बल 30 हजार 842 कोटींचा तोटा झालाय आणि आजवरचा हा विक्रमी तोटा आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी महावितरण ग्राहकांच्या खिशाला कात्री लावायच्या तयारीत आहे कारण यापैकी 30 हजार कोटी ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याविषयीचा एक प्रस्ताव ठेवण्यात आलाय.. यामध्ये महावितरणनं घरगुती वापरासाठी 5 टक्के तर कृषी आणि इतर वापरासाठी 35 टक्के ऐवढ्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. मुळात महावितरणला हा तोटा कशामुळे होतोय.. नवे प्रकल्प, नवे करार, नवी भरती,,, नेमकं कशामुळे आणि हा भार ग्राहकांच्या खिशावर टाकण्याची तयारी होतेय हे योग्य आहे का या प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून आम्ही हस्तेक्षेप करत आहोत...
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion