एक्स्प्लोर
Advertisement
712 : किसान सभेचा लाँग मार्च सफल, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य
किसान सभेचा लाँग मार्च सफल झाल्याचं म्हणता येईल. कारण काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या मागण्या मान्य केल्या आहे. मंत्रीगट आणि किसान सभेचं शिष्टमंडळ यांच्यात तीन तास चर्चा झाली. यामध्ये शेतकऱ्यांच्या जवळपास ८० टक्के मागण्या मान्य केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. किसान सभेतील प्रमुख मागण्यांमध्ये वन जमिनीच्या हक्काचा मुद्दा होता. त्यावर येत्या ६ महिन्यात निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच जीर्ण झालेलं रेशन कार्ड तीन ते सहा महिन्यात दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
सांगली
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement