एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
712 : जालना : पपई लागवडीतून साडेनऊ लाखांचा नफा, संभाजी चिमणे यांची यशोगाथा
जालना जिल्हा खरंतर मोसंबीचं आगार पण सततच्या दुष्काळाने मोसंब बागा वाळून गेल्या शेतकरी तोट्यात गेला. या काळात पूरक व्यवसायाची किंवा दुसऱ्या पिकांची जोड असलेला शेतकरी तरला. ही गोष्ट लक्षात घेऊन तिर्थपुरीच्या संभाजी चिमणे यांनी मोसंबीसोबत पपईची लागवडही केली आहे, त्याची गोड फळं त्यांना आता चाखायला मिळत आहे. 12 महिन्यात साडे नऊ लाख रुपये त्यांच्या हातात पडता आहेत.
महाराष्ट्र
तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
अहमदनगर
सांगली
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion