एक्स्प्लोर
Advertisement
712 : बारामती : वादळी पावसामुळे 555 एकरातील केळी, डाळिंब बागांचं नुकसान
बारामती आणि इंदापूर तालुक्यात वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं. कृषी आणि महसुल विभागाने याचा अहवाल जिल्हाअधिकाऱ्यांना पाठवला. या अहवालानुसार या दोन तालुक्यात तब्बल ५५५ एकरावरील फळबागांचे नुकसान झाले आहे.. बारामती आणि इंदापूर या तालुक्यात ३३ गावात मोठयाप्रमणावर नुकसान झालेय..बारामती तालुक्यात १०५ एकर वरील डाळिंबाचे आणि ७० एकरावरील केळींचे नुकसान झाले. इंदापुर तालुक्यात ३० एकर डाळिंब बागेचे व ३५० एकर केळींच्या बागेचे नुकसान झाले आहे.. सध्याचा अहवाल हा प्राथमिक स्वरुपाचा आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion