एक्स्प्लोर

Zero Hour : शेतकरी कर्जमाफीसाठी Bacchu Kadu यांचा महाएल्गार, सरकारला थेट इशारा

नागपुरात (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (Farmer Loan Waiver) एल्गार पुकारला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला आहे. 'लय बलगांना बघितलेली आहे मी, मंत्रिपद असताना काय करत होता?' अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बच्चू कडूंवर टीका केली आहे. या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद महामार्ग बंद झाला असून, सरकारने चर्चा रद्द केल्याचा आरोप कडू यांनी केला, तर कडूच बैठकीला आले नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करू, प्रसंगी विमान आणि रेल्वे वाहतूकही रोखू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दुसरीकडे, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar) या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्री मकरंद पाटील (Makrand Patil) आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचेही समोर आले आहे.

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Drishyam Murder: ‘तीन-चार वेळा दृश्यम पाहिला, पत्नीचा खून करून मृतदेह भट्टीत जाळला’, पुण्यात पतीची कबुली
Mumbai Pollution: मुंबईची हवा पुन्हा 'मध्यम' श्रेणीत, शहराचा AQI 106 वर, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Mumbai's AQI: मुंबईची हवा पुन्हा 'अतिशय खराब', शिवडीचा निर्देशांक २५० पार, आरोग्याचा धोका वाढला
Delhi Pollution: 'सरकार अपयशी, आकडे लपवत आहे', इंडिया गेटवर नागरिक आक्रमक
Maharashtra Politics: 'विनाशकाले विपरीत बुद्धी', मित्रपक्षांच्या बेजबाबदार आरोपांवर Ajit Pawar यांची संयमी प्रतिक्रिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Embed widget