एक्स्प्लोर
Zero Hour : शेतकरी कर्जमाफीसाठी Bacchu Kadu यांचा महाएल्गार, सरकारला थेट इशारा
नागपुरात (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (Farmer Loan Waiver) एल्गार पुकारला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला आहे. 'लय बलगांना बघितलेली आहे मी, मंत्रिपद असताना काय करत होता?' अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बच्चू कडूंवर टीका केली आहे. या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद महामार्ग बंद झाला असून, सरकारने चर्चा रद्द केल्याचा आरोप कडू यांनी केला, तर कडूच बैठकीला आले नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करू, प्रसंगी विमान आणि रेल्वे वाहतूकही रोखू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दुसरीकडे, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar) या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्री मकरंद पाटील (Makrand Patil) आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचेही समोर आले आहे.
All Shows
झीरो अवर

Zero Hour FULL EP : भुजबळांसह ओबीसी नेते आक्रमक, राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पुन्हा तीव्र होईल?

Zero Hour Bhaskar Jadhav | कोकणात का पडतेय जातीय समीकरणांची गरज?

Zero Hour Full EP : युतीसंदर्भात वेळ आल्यावर सांगेन, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? सखोल चर्चा

Zero Hour Full : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज, वाचाळवीर मंत्र्यांना लगाम बसणार? ABP MAJHA

Zero Hour Full EP : देवेंद्र फडणवीस नवे शरद पवार? दिल्लीत जाण्याची शक्यता किती? सखोल चर्चा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement























