एक्स्प्लोर

जयंतनं कानमंत्र दिला अन् शमी चमकला!

विशाखापट्टणम: विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडचा 246 धावांनी दणदणीत पराभव करुन 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0नं बढत घेतली आहे. पण याच सामन्यात टीम इंडियाला जयंत यादव हा एक नवा अष्टपैलू सापडला आहे. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात त्यानं आपली चुणूक दाखवून दिली.  परिस्थितीनुसार, फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या जयंतचं वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनंही कौतुक केलं. विशाखापट्टणमच्या या सामन्यात प्रत्येक दिवशी बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. इंग्लंडचा पहिला डाव 255 धावांवर आटोपल्यानंतर भारताकडे 200 धावांची मजबूत आघाडी होती. हीच आघाडी कायम ठेऊन विजय मिळविण्याच्या इराद्यानं उतरलेली टीम इंडिया सुरुवातीलाच गडगडली. अवघ्या 40 धावात टीम इंडियाचे 3 फलंदाज माघारी परतले. त्यानंतर कर्णधार कोहलीनं 81 धावांची खेळी करुन टीम इंडियाला सावरण्याचा प्रयत्न केला. कोहली बाद झाल्यानंतर भारताच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली आहे. दुसऱ्या डावात भारतानं 162 धावांच्या मोबदल्यात 9 गडी गमावले होते. किमान 200 धावा करुन टीम इंडियानं 400 धावांची बढत घ्यावी असं सर्वानाच वाटत होतं. पण 9 विकेट गेल्या असल्यानं भारत 400 धावांपर्यंत मजल मारेल असं वाटत नव्हतं. त्याचवेळी मैदानात असलेली शमी आणि जयंत यादवच्या शेवटच्या जोडीनं ती किमया करुन दाखवली. 'लक्षात ठेव आपल्याला त्यांना 400 धावांचं टार्गेट द्यायचं आहे.' सुरुवातीपासूनच जयंत यादव अगदी संयमीपणे खेळत होता. उमेश यादव बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या शमीला त्यानं कानमंत्र दिला. 'आपल्याला 400 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर तू हवे तसे फटके मार, पण तोपर्यंत संयम ठेव. जेव्हा तुझ्या रडारमध्ये चेंडू येईल. त्याचवेळी जोरदार फटका मार.' असं जयंतनं शमीला बजावलं. सामन्यानंतर ही गोष्ट खुद्द शमीनं कबूल करत जयंतचं कौतुक केलं. यावेळी जयंतनं स्वत: वेगवान गोलंदाजांची सामना केला. त्यामुळे फिरकी गोलंदाजांवर जास्तीत जास्त प्रहार करण्याची संधी शमीला मिळाली. याचवेळी शमीनं फिरकी गोलंदाजांना दोन उत्तुंग षटकार मारले. मोक्याच्या क्षणी फलंदाजी करत दोघांनी तब्बल 42 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारतानं दुसऱ्या डावात 204 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचं आव्हान ठेवलं. तर या सामन्यात जयंत यादवनं आपली छाप पाडली. जयंत पहिल्या डावात फलंदाजी करताना 35 धावा केल्या. तर गोलंदाजीत 1 बळी घेतला. तर दुसऱ्या डावात २७ धावा केल्या. तर उत्कृष्ट गोलंदाजी करत त्यानं तब्बल 3 बळी मिळवले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shane Warne : ना विराट, ना धोनी आणि रोहित शर्मा, शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला, RR च्या डीलनं पैशांचा पाऊस
शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला, RR च्या डीलनं कुटुंबावर पैशांचा पाऊस
IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
Aryaman Birla RCB IPL 2026: 2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
RCB : राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?
राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?

व्हिडीओ

Jayant Patil Vidhan Sabha:मी तुमचा हितचिंतक, अभिमन्यू, तुमचा अभिमन्यू होऊ देऊ नका, नर्वेकरांना सल्ला
Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Urea Shortage : इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
Iran War Live Update: आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या खूनाचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण
जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या खूनाचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण
Seven Stolen Dogs: ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
Ashok Kharat : भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
Monalisa And Farman Khan: 'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
Ashok Kharat and Devendra Fadnavis: अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Embed widget