Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 03 Jan 2019 01:18 PM (IST)
1/6
रमाकांत आचरेकर सरांच्या कर्तृत्वाचा कदाचित सरकारला विसरला पडला आहे. कारण पद्म पुरस्कार विजेत्या आचरेकर सरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. त्यामुळे क्रिकेटरसिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
2/6
आचरेकर सरांना निरोप देण्यासाठी सचिन तेंडुलकर सकाळपासून तिथेच उपस्थित आहे. त्याच्यासह अनेक नामवंत व्यक्ती अंत्यविधीला उपस्थित होता.
3/6
रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी (2 जानेवारी) मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.