एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ganesh Chaturthi Recipes : गणेश चतुर्थीपासून 10 दिवस बाप्पाला अर्पण करा 'हे' नैवेद्य, विघ्नहर्ता होतील प्रसन्न
Ganesh Chaturthi Recipes : 19 सप्टेंबर 2023 पासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक आपल्या लाडक्या बाप्पाची मोठ्या थाटामाटात प्रतिष्ठापना करतील.
![Ganesh Chaturthi Recipes : 19 सप्टेंबर 2023 पासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक आपल्या लाडक्या बाप्पाची मोठ्या थाटामाटात प्रतिष्ठापना करतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/60f06c8e2b655a714559fb8796aaa4531694756524826381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ganesh Chaturthi 2023 favourite food and recipes
1/10
![पहिल्या दिवशी गणपतीला मोदकाचा प्रसाद द्यावा. मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. पौराणिक कथेनुसार, देवी पार्वती रोज गणपतीसाठी मोदक बनवायची.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/032b2cc936860b03048302d991c3498f7b195.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्या दिवशी गणपतीला मोदकाचा प्रसाद द्यावा. मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. पौराणिक कथेनुसार, देवी पार्वती रोज गणपतीसाठी मोदक बनवायची.
2/10
![दुसऱ्या दिवशी गणपतीला बेसनाचे लाडू अर्पण करावेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/18e2999891374a475d0687ca9f989d8346366.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसऱ्या दिवशी गणपतीला बेसनाचे लाडू अर्पण करावेत.
3/10
![तिसऱ्या दिवशी गणेशाला मोतीचूर लाडू अर्पण करावेत. यामुळे प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येतो. चांगला जोडीदार मिळेल, अशी मान्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566035856.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिसऱ्या दिवशी गणेशाला मोतीचूर लाडू अर्पण करावेत. यामुळे प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येतो. चांगला जोडीदार मिळेल, अशी मान्यता आहे.
4/10
![चौथ्या दिवशी गणेशाला मालपुआ अर्पण करू शकता. असे मानले जाते लग्नात अडथळे येत असतील तर, गणपतीच्या आशीर्वादाने विवाह लवकर होतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/8cda81fc7ad906927144235dda5fdf15c23b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चौथ्या दिवशी गणेशाला मालपुआ अर्पण करू शकता. असे मानले जाते लग्नात अडथळे येत असतील तर, गणपतीच्या आशीर्वादाने विवाह लवकर होतो
5/10
![पाचव्या दिवशी गजाननाला रव्याची खीर अर्पण करावी. असे म्हणतात की यामुळे शत्रू शांत होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/30e62fddc14c05988b44e7c02788e18799c5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाचव्या दिवशी गजाननाला रव्याची खीर अर्पण करावी. असे म्हणतात की यामुळे शत्रू शांत होतात.
6/10
![सहाव्या दिवशी गणेशाला मावा मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे बाप्पा प्रसन्न होतील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/ae566253288191ce5d879e51dae1d8c35eafc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सहाव्या दिवशी गणेशाला मावा मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे बाप्पा प्रसन्न होतील
7/10
![सातव्या दिवशी बाप्पाच्या पूजेत नारळ ठेवा. नारळाला गणपतीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात कधीही नकारात्मक शक्ती येत नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/62bf1edb36141f114521ec4bb4175579c0d7a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सातव्या दिवशी बाप्पाच्या पूजेत नारळ ठेवा. नारळाला गणपतीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात कधीही नकारात्मक शक्ती येत नाहीत.
8/10
![आठव्या दिवशी गणेशाला पंचमेवा अर्पण करा, ग्रहांच्या अशुभतेमुळे प्रगती थांबली असेल तर, सर्व अडथळे दूर होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/8df7b73a7820f4aef47864f2a6c5fccfb2ed3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आठव्या दिवशी गणेशाला पंचमेवा अर्पण करा, ग्रहांच्या अशुभतेमुळे प्रगती थांबली असेल तर, सर्व अडथळे दूर होतात.
9/10
![नवव्या दिवशी बाप्पाच्या पूजेमध्ये मखाणा खीर अर्पण करावी. यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते, यामुळे घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. गणेशजी हे माता लक्ष्मीचे दत्तक पुत्र आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/9414a8f5b810972c3c9a0e2860c075320271e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवव्या दिवशी बाप्पाच्या पूजेमध्ये मखाणा खीर अर्पण करावी. यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते, यामुळे घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. गणेशजी हे माता लक्ष्मीचे दत्तक पुत्र आहेत.
10/10
![शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीला सकाळी गणपतीची पूजा करावी. विसर्जन करण्यापूर्वी त्यांना केळीचा प्रसाद द्यावा. त्यानंतर हे अन्न सर्व लोकांमध्ये वाटून घ्या. असे मानले जाते की याने बाप्पा सर्व संकटे दूर करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/143442bb5e6f1b12f85af73d011035b2002e5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीला सकाळी गणपतीची पूजा करावी. विसर्जन करण्यापूर्वी त्यांना केळीचा प्रसाद द्यावा. त्यानंतर हे अन्न सर्व लोकांमध्ये वाटून घ्या. असे मानले जाते की याने बाप्पा सर्व संकटे दूर करतात.
Published at : 15 Sep 2023 11:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion