एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

शहरातील बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार आणणार योजना?; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणेची शक्यता

PM-Modi

1/8
Budget 2022: शहरातील बेरोजगारीची समस्या संपवण्यासाठी मोदी सरकार केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये  मनरेगा ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Budget 2022: शहरातील बेरोजगारीची समस्या संपवण्यासाठी मोदी सरकार केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मनरेगा ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.
2/8
शहरी भागासाठी मनरेगासारखी योजना अर्थसंक्लपाच्या अधिवेशनात जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे. कारण, ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील कामगारांना नोंदणी करण्यात येत आहे. सरकार या डेटाच्या साह्याने शहरी भागात असंघटित क्षेत्रातील कामगारांना मनरेगाअंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देऊ शकते.
शहरी भागासाठी मनरेगासारखी योजना अर्थसंक्लपाच्या अधिवेशनात जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे. कारण, ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील कामगारांना नोंदणी करण्यात येत आहे. सरकार या डेटाच्या साह्याने शहरी भागात असंघटित क्षेत्रातील कामगारांना मनरेगाअंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देऊ शकते.
3/8
कोरोनामुळे ज्यांनी आपला रोजगार गमावलाय, त्यांना पुन्हा रोजगार मिळावा या हेतूने ही योजना येण्याची शक्यता आहे. Centre for Monitoring Indian Economy (CMIE) च्या आकडेवारीनुसार, शहरी भागाताली बेरोजगारीचा दर  8.21 टक्केंवर पोहचलाय.
कोरोनामुळे ज्यांनी आपला रोजगार गमावलाय, त्यांना पुन्हा रोजगार मिळावा या हेतूने ही योजना येण्याची शक्यता आहे. Centre for Monitoring Indian Economy (CMIE) च्या आकडेवारीनुसार, शहरी भागाताली बेरोजगारीचा दर 8.21 टक्केंवर पोहचलाय.
4/8
शहरातील बेरोजगारीची समस्या आणि कोरोना काळात महामारीदरम्यान रोजगार गमावणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रमुख उद्देश असेल. त्यामुळेच मनरेगासारखी योजना सरकार घेऊन येऊ शकते.
शहरातील बेरोजगारीची समस्या आणि कोरोना काळात महामारीदरम्यान रोजगार गमावणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रमुख उद्देश असेल. त्यामुळेच मनरेगासारखी योजना सरकार घेऊन येऊ शकते.
5/8
बीएमएसने अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाआधी अर्थमंत्रालयाला शहरी भागात मनरेगासारखी योजना आणण्याची मागणी केली होती.
बीएमएसने अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाआधी अर्थमंत्रालयाला शहरी भागात मनरेगासारखी योजना आणण्याची मागणी केली होती.
6/8
एक फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनरेगा या योजनेची घोषणा होऊ शकते.  कारण कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमावावा लागला आहे. अनेकांना शहरातून स्थलांतरीत व्हावं लागलेय. त्यातच आता ओमायक्रॉनसारखा नवीन विषाणू आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय. त्यामुळेच सरकार मनरेगासारखी योजना घेऊन येऊ शकते.
एक फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनरेगा या योजनेची घोषणा होऊ शकते. कारण कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमावावा लागला आहे. अनेकांना शहरातून स्थलांतरीत व्हावं लागलेय. त्यातच आता ओमायक्रॉनसारखा नवीन विषाणू आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय. त्यामुळेच सरकार मनरेगासारखी योजना घेऊन येऊ शकते.
7/8
याआधी कामगार मंत्रालयाच्या संसदीय समितीनेही ग्रामीण भागातील मनरेगासारखी योजना शहरी भागातही आणण्याची शिफारस केली होती. शहरी भागातील बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी शिफारस करण्यात आली होती. कोरोना काळात अनेकांना आपली नोकरी गमावावी लागली होती, त्यांनाही दिलासा मिळेल. कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला, बेरोजगारीची समस्या वाढली, कर्जबाजारी वाढले, भूखबळीही जास्त झाले, मजूर आणि त्यांचे घरच्यांवर मोठा प्रभाव पडला. शिक्षण आणि आरोग्याच्या समस्याही वाढल्या. या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडेल, असेही समितीने सांगितले.
याआधी कामगार मंत्रालयाच्या संसदीय समितीनेही ग्रामीण भागातील मनरेगासारखी योजना शहरी भागातही आणण्याची शिफारस केली होती. शहरी भागातील बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी शिफारस करण्यात आली होती. कोरोना काळात अनेकांना आपली नोकरी गमावावी लागली होती, त्यांनाही दिलासा मिळेल. कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला, बेरोजगारीची समस्या वाढली, कर्जबाजारी वाढले, भूखबळीही जास्त झाले, मजूर आणि त्यांचे घरच्यांवर मोठा प्रभाव पडला. शिक्षण आणि आरोग्याच्या समस्याही वाढल्या. या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडेल, असेही समितीने सांगितले.
8/8
यूपीए सरकारने 2008 मध्ये ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करण्यासाठी मनरेगा योजना आणली होती. यामध्ये शंभर दिवसांपर्यंत रोजगार मिळत होता. यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती झाली. याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा झाला आहे.
यूपीए सरकारने 2008 मध्ये ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करण्यासाठी मनरेगा योजना आणली होती. यामध्ये शंभर दिवसांपर्यंत रोजगार मिळत होता. यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती झाली. याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा झाला आहे.

अर्थ बजेटचा 2024 फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahayuti Ministers in New Government : श्रीरंग बारणे ते नरेश म्हस्के...महायुतीत कुणाकुणाला मंत्रिपद?ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 08 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar MLAs Absent in Meeting : पुन्हा धक्कातंत्र? अजित पवार यांच्या बैठकीला आमदारांची दांडी!Navneet Rana Ravi Rana : राणा दाम्पत्याला दिल्लीतून बोलावणं, भाजप नेत्यांनी धाडला आदेश! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
Shrikant Shinde : इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं  खासदार श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
Embed widget