एक्स्प्लोर

स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्थसंकल्प सादरीकरणात झालेत 'हे' महत्त्वाचे बदल, अनेक परंपरा बदलल्या; जाणून घ्या...

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्थसंकल्प सादरीकरणात अनेक बदल झालेले आहेत. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या अनेक परंपरा बदलून नव्या परंपरा चालू करण्यात आल्या आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्थसंकल्प सादरीकरणात अनेक बदल झालेले आहेत. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या अनेक परंपरा बदलून नव्या परंपरा चालू करण्यात आल्या आहेत.

budget 2024 (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/7
Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भाराताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत अनेक अंतरिम आणि पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आलेले आहेत.
Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भाराताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत अनेक अंतरिम आणि पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आलेले आहेत.
2/7
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्थसंकल्प सादरीकरणातही अनेक बदल झाले आहेत. यामध्ये पाच प्रमुख बदलांचा समावेश आहे.  .
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्थसंकल्प सादरीकरणातही अनेक बदल झाले आहेत. यामध्ये पाच प्रमुख बदलांचा समावेश आहे. .
3/7
सर्वांत पहिला बदल हा 1956 साली झाला. याआधी भारताचा अर्थसंकल्प फक्त इंग्रजी भाषेत सादर केला जायचा. मात्र 1956 सालापासून हा नियम बदलण्यात आला. 1956 सालापासून अर्थसंकल्प हा हिंदी भाषेतूनही सादर करण्यात आला.
सर्वांत पहिला बदल हा 1956 साली झाला. याआधी भारताचा अर्थसंकल्प फक्त इंग्रजी भाषेत सादर केला जायचा. मात्र 1956 सालापासून हा नियम बदलण्यात आला. 1956 सालापासून अर्थसंकल्प हा हिंदी भाषेतूनही सादर करण्यात आला.
4/7
1998 सालापर्यंत अर्थसंकल्प रात्री पाच वाजता सादर करण्याची प्रथा होती. पण 1999 साली नियमांत बदल झाल्यानंतर अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जाऊ लागला.
1998 सालापर्यंत अर्थसंकल्प रात्री पाच वाजता सादर करण्याची प्रथा होती. पण 1999 साली नियमांत बदल झाल्यानंतर अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जाऊ लागला.
5/7
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात अर्थसंकल्पाशी निगडीत अनेक परंपरांमध्ये बदल केला. अगोदर अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर केला जायचा. 2017 सालापासून अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी सादर केला जाऊ लागला.
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात अर्थसंकल्पाशी निगडीत अनेक परंपरांमध्ये बदल केला. अगोदर अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर केला जायचा. 2017 सालापासून अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी सादर केला जाऊ लागला.
6/7
2016 सालापर्यंत रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प वेगवगळे सादर केले जायचे. पण 2016 सालापासून हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्र सादर केले जाऊ लागले. 2017 सालापासून रेल्वेसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात नाही.
2016 सालापर्यंत रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प वेगवगळे सादर केले जायचे. पण 2016 सालापासून हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्र सादर केले जाऊ लागले. 2017 सालापासून रेल्वेसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात नाही.
7/7
याआधी अर्थसंकल्पाला लाल ब्रिफकेसमधून आणले जायचे. पण आता अर्थसंकल्प पेपरलेस करण्यात आला आहे. 2021 सालापासून अर्थसंकल्प पेपरलेस सादर केला जातो.
याआधी अर्थसंकल्पाला लाल ब्रिफकेसमधून आणले जायचे. पण आता अर्थसंकल्प पेपरलेस करण्यात आला आहे. 2021 सालापासून अर्थसंकल्प पेपरलेस सादर केला जातो.

अर्थ बजेटचा फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget