एक्स्प्लोर

रणवीर-दीपिकापासून विराट-अनुष्कापर्यंत या स्टार्सना सेटवरचं झालं प्रेम

1/6
अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना: अक्षय आणि ट्विंकलची पहिली भेट इंटरनॅशनल खिलाडी चित्रपटादरम्यान झाली. या चित्रपट निर्मिती दरम्यान दोघेही डेटिंगमध्ये गंभीर झाले. बऱ्याच वर्षांच्या डेटिंगनंतर अक्षयने ट्विंकलला प्रपोज केलं. मात्र, तिने नकार दिला. मग अक्षयने एक अट ठेवली की जर ट्विंकलचा चित्रपट 'मेला' फ्लॉप झाला तर तिला त्याच्याशी लग्न करावे लागेल आणि घडलही तसेच. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि 2001 मध्ये दोघांनी लग्न केले.
अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना: अक्षय आणि ट्विंकलची पहिली भेट इंटरनॅशनल खिलाडी चित्रपटादरम्यान झाली. या चित्रपट निर्मिती दरम्यान दोघेही डेटिंगमध्ये गंभीर झाले. बऱ्याच वर्षांच्या डेटिंगनंतर अक्षयने ट्विंकलला प्रपोज केलं. मात्र, तिने नकार दिला. मग अक्षयने एक अट ठेवली की जर ट्विंकलचा चित्रपट 'मेला' फ्लॉप झाला तर तिला त्याच्याशी लग्न करावे लागेल आणि घडलही तसेच. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि 2001 मध्ये दोघांनी लग्न केले.
2/6
अजय देवगन-काजोल: अजय आणि काजोलची प्रेमकथादेखील फिल्मी आहे. 'हलचल' चित्रपटाच्या शुटींगवेळी हे दोघेही जवळ आले. त्यानंतर चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांचेही लग्न झाले.
अजय देवगन-काजोल: अजय आणि काजोलची प्रेमकथादेखील फिल्मी आहे. 'हलचल' चित्रपटाच्या शुटींगवेळी हे दोघेही जवळ आले. त्यानंतर चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांचेही लग्न झाले.
3/6
रणवीर सिंग-दीपिका पादुकोण: रणवीर आणि दीपिकाचे प्रेम प्रकरण गोलियों की रासलीला: रामलीलाच्या सेटवर सुरू झालं. अंग लगा दे या गाण्यात एका चुंबनाने त्यांना इतके जवळ आणले की, कट बोलल्यानंतरही त्यांनी किस करणे थांबवले नाही. मग काय? यानंतर त्यांची डेटिंग सुरू झाली आणि नोव्हेंबर 2018 मध्ये दोघांनी इटलीमधील लेक कोमो येथे लग्न केले.
रणवीर सिंग-दीपिका पादुकोण: रणवीर आणि दीपिकाचे प्रेम प्रकरण गोलियों की रासलीला: रामलीलाच्या सेटवर सुरू झालं. अंग लगा दे या गाण्यात एका चुंबनाने त्यांना इतके जवळ आणले की, कट बोलल्यानंतरही त्यांनी किस करणे थांबवले नाही. मग काय? यानंतर त्यांची डेटिंग सुरू झाली आणि नोव्हेंबर 2018 मध्ये दोघांनी इटलीमधील लेक कोमो येथे लग्न केले.
4/6
बिपाशा बासू-करणसिंग ग्रोव्हर: टेलिव्हिजन अभिनेता करणसिंग ग्रोव्हरशी बिपाशाची जवळीकता 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर वाढली. या दोघांनीही सिनेमात बरीच लव्हमेकिंग सीन्स दिले आहेत. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केलं.
बिपाशा बासू-करणसिंग ग्रोव्हर: टेलिव्हिजन अभिनेता करणसिंग ग्रोव्हरशी बिपाशाची जवळीकता 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर वाढली. या दोघांनीही सिनेमात बरीच लव्हमेकिंग सीन्स दिले आहेत. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केलं.
5/6
विराट कोहली-अनुष्का शर्मा: विराट आणि अनुष्काची जोडी बॉलीवूडमधील सर्वात हॅपनिंग जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांची पहिल्यांदा एका शैम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान भेट झाली. इथूनच त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. दोघांनीही सार्वजनिकपणे त्यांचं नातं मान्य केले नाही. मात्र, त्यांच्यातील प्रेम लपून राहिले नाही. बरेच वर्ष एकत्र राहिल्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये इटलीच्या टस्कनी इथे ते विवाहबंधनात अडकले.
विराट कोहली-अनुष्का शर्मा: विराट आणि अनुष्काची जोडी बॉलीवूडमधील सर्वात हॅपनिंग जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांची पहिल्यांदा एका शैम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान भेट झाली. इथूनच त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. दोघांनीही सार्वजनिकपणे त्यांचं नातं मान्य केले नाही. मात्र, त्यांच्यातील प्रेम लपून राहिले नाही. बरेच वर्ष एकत्र राहिल्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये इटलीच्या टस्कनी इथे ते विवाहबंधनात अडकले.
6/6
बॉलिवूड स्टार्स एकत्र काम करताना तासनतास सोबत घालवतात. या काळात ते कधी एकमेकांना हृदय देऊन बसतात त्यांनाही कळत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सविषयी सांगणार आहोत, जे सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्न करून संसार थाटला. चला व्हॅलेंटाईन डेनिमित्त अशाच काही सेलेब्सवर नजर टाकू..
बॉलिवूड स्टार्स एकत्र काम करताना तासनतास सोबत घालवतात. या काळात ते कधी एकमेकांना हृदय देऊन बसतात त्यांनाही कळत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सविषयी सांगणार आहोत, जे सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्न करून संसार थाटला. चला व्हॅलेंटाईन डेनिमित्त अशाच काही सेलेब्सवर नजर टाकू..

फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget