एक्स्प्लोर

कॉल ड्रॉप झाल्यास भरपाई मिळणार नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची कंपन्यांना सक्ती नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कॉल ड्रॉप प्रकरणी दूरसंचार कंपन्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिला आहे.   कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना प्रति कॉल एक रुपया भरपाई देण्याचे निर्देश ट्राय म्हणजेच भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरणाने दिले होते. या विरोधात दूरसंचार कंपन्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.   दूरसंचार कंपन्यांची सुप्रीम कोर्टात धाव   कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना एक रुपया प्रति कॉल नुकसान भरपाई संबंधित दूरसंचार कंपनीने द्यावी, असे ट्रायचे निर्देश आहेत. ट्रायच्या या भूमिकेविरोधात दूरसंचार कंपन्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ट्रायच्या निर्देशांना योग्य ठरवत दूरसंचार कंपन्यांची याचिका फेटाळली होती. मात्र, दूरसंचार कंपन्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यामध्ये एअरटेल, वोडाफोन यांसह 21 कंपन्यांचा सहभाग आहे.   काय झाला सुप्रीम कोर्टात वाद? सुप्रीम कोर्टाने 3 मे रोजी ग्राहक आणि कंपन्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल राखीव ठेवला होता. या दरम्यान कंपनी आणि ग्राहकांच्या वकिलांकडून आपापली बाजू मांडण्यात आली. कंपन्यांकडून बोलताना वकील कपिल सिब्बल यांनी कॉल ड्रॉपसाठी सरकारी कर आणि स्पेक्ट्रमला जबाबदार ठरवलं. तर पहिल्या दोन कॉल ड्रॉपनंतर नुकसान भरपाई द्यावी, अशी बाजू ग्राहकांच्या वकिलांनी मांडली.   कंपन्यांच्या कर्जबाजारीपणामुळे ग्राहकांवर संक्रांत? दूरसंचार कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या असल्यामुळे संकटात आहेत. तरीही कंपन्या नवीन ग्राहक जोडतच आहेत, असा अंदाज ग्राहक सोसायटीने नोंदवला आहे.   सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 2G प्रकरणात स्पेक्ट्रमचा लिलाव झाल्यामुळे दूरसंचार कंपन्यांचं मोठं नुकसान होऊन कर्जाचं ओझं डोईजड झालं आहे. कंपन्यांना स्पेक्ट्रमसाठी मोठी रक्कम भरावी लागत आहे, अशातच कॉल ड्रॉपचं अजून ओझं कंपन्यांवर टाकू नये, अशी याचिका कंपन्यांनी दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Embed widget