एक्स्प्लोर

भारतात PUBG कमबॅक करणार? डिस्ट्रिब्युशन संदर्भात Jio सोबत बोलणी सुरु

भारतात पब्जीवर घालण्यात आलेली बंद उठवली जाऊ शकते. त्यासंदर्भात रिलायन्स जियोसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती साउथ कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टूडियोच्या एका ब्लॉग पोस्टमधून देण्यात आली आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी भारत सरकारने PUBG Mobile गेमवर संपूर्ण देशात बंदी घातली. त्यामुळे पब्जी प्रेमींमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे. पण आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात लवकरच पब्जी पुन्हा कमबॅक करू शकतं. भारतात पब्जीवर घालण्यात आलेली बंद उठवली जाऊ शकते. पब्जी मुळात साउथ कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टुडियोचा गेम आहे. बॅन केल्यामुळे पब्जी कंपनी चीनी कंपनी Tencent कडून ब्ल्यू होल स्टुडियोने पब्जी मोबाईल फ्रेंचायजी परत घेतली आहे. तसेच ब्ल्यू होल स्टुडियो आणि रिलायंस जियो यांच्यात डिस्ट्रिब्यूशन संदर्भात बोलणी सुरु आहेत.

जियोसोबत होऊ शकतो करार

ब्लू होल स्टूडियोच्या एका ब्लॉग पोस्टमधून समजलं आहे की, कंपनी भारतात गेम डिस्ट्रिब्यूशनसाठी रिलायन्स जियोसोबत डील करू शकते. आताच यासंदर्भात बोलणी सुरू झाली आहे. दरम्यान, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भारतात बॅन झाल्यानतंर PUBG Corp.च्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, चिनी कंपनी Tencent Games कडून भारतात गेम पब्लिश करण्याचे राइट्स काढून घेतले आहेत. त्यामुळे कंपनी आता भारतात गेम ऑफर करून शकत नाही. परंतु, PUBG Corp. साऊथ कोरियन कंपनी आहे, जी भारतात डायरेक्ट गेम ऑफर करू शकते. PUBG Corp.च्या वतीने देण्यात आलेल्या या माहितीमुळे पब्जीप्रेमींच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे आता भारतात पुन्हा एकदा PUBG गेम कमबॅक करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

118 अॅप्स बॅन

भारत सरकारने काही दिवसांपूर्वी युजर्ससोबतच देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचं सांगत 118 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती. बंदी घालण्यात आलेल्या या अॅपस्मध्ये अनेक नावाजलेल्या आणि लोकप्रिय अॅप्सचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget