एक्स्प्लोर

Nagpur Rains : आपत्कालीन स्थितीत येथे करा संपर्क, तालुकानिहाय हेल्पलाइन जारी

नागपूर जिल्ह्यात गेल्या 48 तासात दहा जण वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले आहे. पावसाचाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपत्कालीन स्थितीत मतदीसाठी तालुकानिहाय हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहे.

नागपूरः गेल्या 48 तासांपासून दिवसभरात काही मिनिटांचा अवकाश सोडून नागपूर जिल्ह्यामध्ये सततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे. 18 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गेल्या 24 तासात दहा जण वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले आहे. आपत्कालीन स्थितीत मतदीसाठी तालुकानिहाय हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या. नांद धरण, रामा धरण या ठिकाणच्या विसर्गाची प्रत्यक्ष पाहणी केली व अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील पूर परिस्थितीची माहिती घेतली. काल झालेल्या नांदा गोमुख येथील दुर्घटनेबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील सर्व जलसाठे व त्यातील विसर्ग याची माहिती नदीकाठच्या गावांना देण्याबाबत त्यांनी आदेश दिले आहेत. नागपूर जिल्ह्यात पुढील काही तास पाऊस येण्याची शक्यता असून सर्व यंत्रणांनी सतर्क असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत या पावसामुळे एक जून पासून 13 जुलै पर्यंत विविध घटनेत 20 जण मृत्युमुखी पडले आहेत. 19 जण जखमी झाले आहेत 88 पशु देखील मृत्युमुखी पडले असून 293 घरांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे या महिन्याभरात 2 हजार 399 हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले असून तातडीने मदत पोहोचविण्याचे सांगितले आहे. ज्या गावांना पुराचा तडाका बसला आहे त्या ठिकाणी नागरिकांना गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले असून आरोग्य यंत्रणा देखील सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सर्पदंश प्रतिबंधात्मक औषधाची उपाययोजना करण्यात आली आहे. नागरिकांनी तातडीने तालुका आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Gadchiroli Rain : गडचिरोलीतील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 10 मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला

नागरिकांनी अशा परिस्थितीत मदत मागण्यासाठी तालुक्याच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनातील कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असे आवाहन करण्यात आले असून प्रशासनाने 24 तास संपर्क व्यवस्था सुरू ठेवली आहे.

तालुक्यांचे संपर्क क्रमांक

जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर 0712-2562668, तहसील कार्यालय नागपूर शहर -0712-2561975, तहसील कार्यालय नागपूर ग्रामीण -0712-2564577, तहसील कार्यालय कामठी -07109-288220 तहसील कार्यालय हिंगणा -07104-299534 तहसील कार्यालय काटोल -07112-222023, तहसील कार्यालय नरखेड -07105-232206 तहसील कार्यालय सावनेर -07113-232212, तहसील कार्यालय कळमेश्वर -07118-271358, तहसील कार्यालय रामटेक -07114-255124 तहसील कार्यालय मौदा -07115-281128 तहसील कार्यालय पारशिवनी -07102-225139 तहसील कार्यालय उमरेड -07116-244004 तहसील कार्यालय भिवापूर -07106-232241 तहसील कार्यालय कुही - 07100-222236 या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

VBA Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Chhatrapati Sambhajinagar Crime: शंभर रुपयांचं आमिष, 10 वर्षांच्या चिमुकलीला रिक्षात ओढलं अन्...; तीन नागरिकांनी उधळला 'तो' भयानक डाव, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
शंभर रुपयांचं आमिष, 10 वर्षांच्या चिमुकलीला रिक्षात ओढलं अन्...; तीन नागरिकांनी उधळला 'तो' भयानक डाव, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget