एक्स्प्लोर

प्रेमभंगातून तरुणाची आत्महत्या, 15 पानी पत्र सापडलं

प्रेमात आलेल्या अपयशामुळे पुण्यातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अखिलेश्वर कुमार असं 22 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. अक्षय मॅनेजमेंटचा विद्यार्थी होता.

पुणे : प्रेमात आलेल्या अपयशामुळे पुण्यातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अखिलेश्वर कुमार असं 22 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. अक्षय मॅनेजमेंटचा विद्यार्थी होता. पुण्यातील हडपसर परिसरातील अमनोरा पार्क परिसरातील ही घटना आहे.

प्रेमभंगातून आलेल्या नैराश्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. अक्षयने आपल्या राहत्या घरी नायलॉन दोरीच्या साहाय्याने फॅनला लटकून आत्महत्या केली.

अक्षयने तब्बल पंधरा पानांचे पत्र लिहून त्याच्या खोलीमधील फ्रिजवर ठेवले होते. या पत्राच्या माध्यामातून आई, वडील आणि भावाची अक्षयने माफी मागितली आहे. अक्षय मगरपट्टा येथील आयबीएस कॉलेजमधील व्यवस्थापन शास्त्राचं शिक्षण घेत होता. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar Family dinner: शरद पवारांनी सगळ्या कुटुंबाला मोदीबागेत एकत्र बोलावलं, चर्चांना उधाण, नेमकं कारण काय?
शरद पवारांनी सगळ्या कुटुंबाला मोदीबागेत एकत्र बोलावलं, चर्चांना उधाण, नेमकं कारण काय?
Maharashtra Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या एका जागेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीत 75 जण इच्छूक, सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार?
विधान परिषदेच्या एका जागेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीत 75 जण इच्छूक, सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार?
पुण्यातील जुन्नरमध्ये उष्माघातानं महिलेचा मृत्यू, शेतात काम करताना झाला दुर्दैवी अंत
पुण्यातील जुन्नरमध्ये उष्माघातानं महिलेचा मृत्यू, शेतात काम करताना झाला दुर्दैवी अंत
Vande Bharat Express: पुणे रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरुन कशामुळं घसरला? प्राथमिक कारण समोर; सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अपडेट
पुणे रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरुन कशामुळं घसरला? प्राथमिक कारण समोर

व्हिडीओ

Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Iran US Israel War Conflict: पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
Prashant Ambi Shivjai Kon hota Book: मोठी बातमी: शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी पोलिसांच्या ताब्यात, अज्ञातस्थळी नेलं, बुलढाण्यात काय घडलं?
मोठी बातमी: शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी पोलिसांच्या ताब्यात, अज्ञातस्थळी नेलं, बुलढाण्यात काय घडलं?
Vidhan Parishad Election 2026 Bacchu Kadu: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
कलियुगात भक्ताला करायचंय विठुरायाशी लग्न, अशक्य ही शक्य करणारे श्री स्वामी समर्थ पूर्ण करणार का इच्छा?
कलियुगात भक्तानं बाळगली विठ्ठलाशी लग्नाची इच्छा; श्री स्वामी समर्थ कशी करतील पूर्तता?
Embed widget