एक्स्प्लोर

महाराष्ट्र सरकार डोकं ठिकाणावर आहे का? सीएए समर्थन मोर्चात फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर सीएएच्या समर्थनात आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेससह देशातील विरोधी पक्ष आणि शिवसेनेवर देखील हल्लाबोल केला.

मुंबई : आज जे सावरकरांचा अपमान करतात. जाळपोळ करतात त्यांना जुलूस काढायला हे सरकार परवानगी देतं. मात्र जो कायदा आम्ही तयार केला. त्या कायद्याच्या समर्थनात शांतपणे जाणार आहोत त्याला परवानगी मिळत नाही. या सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ऑगस्ट क्रांती मैदानावर सीएएच्या समर्थनात काढलेल्या मोर्चात फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, तुम्ही आम्हाला मोर्चा नेण्यापासून रोखू शकता. पण सीएएला समर्थ न करण्यापासून रोखू शकत नाही. हा देश हिंदूंचा एकमेव देश आहे. काँग्रेस, कम्युनिस्ट नेते म्हणतात हा देश तुमचा नाही. तीन कोटी बांगलादेशी या देशात शिरले. निर्वासित हिंदू, जैन, बौद्धांना प्रतारीत केलं गेलं. ते आपल्याकडे आले, त्यांना नागरिकत्व दिले तर त्यांना का अंगार लागला, असे ते म्हणाले. CAA च्या माध्यमातून आमच्या प्रताडीत बंधूंना जागा द्यायची आहे. यामुळे कुणाची नागरिकता हिरावली जाणार नाही. काही लोक खुर्चीसाठी देशात अराजकता पसरवत आहेत. ह्यांना वाटत मोदी राज्य संपणार आहे. हे लोक देशात आग लावत आहेत, असे ते म्हणाले. आसाममध्ये NRC कायदा कुणी आणला. यासाठी राजीव गांधी यांनी समझौता केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टामे सांगितलं तेव्हा एनआरसी लागू झाला, असंही त्यांनी सांगितलं. ह्या देशात कोणी बांगलादेशी घुसणार असेल तर त्याला या देशात ठेवलं पाहिजे का?, असा सवाल यावेळी त्यांनी केला. कालपर्यंत शिवसेना पण हेच बोलत होती. हे घुसखोर बांगलादेशी बाहेर काढा, हे बॉम्बस्फोट करतात. पण सत्तेने, खुर्चीने त्यांच्या तोंडाला कुलूप लागलं, असं फडणवीस म्हणाले. सत्ता येईल जाईल पण हा देश राहिला पाहिजे. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही सत्तेला लाथ मारून निघून जाऊ पण देश वाचवू, असे ते म्हणाले. काही जण सावरकरांचा अपमान पण सहन करतात. सावकार कबर खोदण्याची औकात कुठे आहे. हिंदूंची कबर कुणी खोदू शकत नाही, असं ते म्हणाले. ज्यांनी आमच्यावर आक्रमण केले आम्ही त्यांना सोडलं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची लेकरं आहोत, असंही ते म्हणाले. आग लावून, भारतात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न ते करतील तर समर्थनाथही खूप लोक उतरतील. इतके की मुंगी पण जाऊ शकणार नाही. आता लढाई सुरू झाली आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यातील नागेला तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा संताप
नालासोपाऱ्यातील नागेला तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा संताप
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन
Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget