एक्स्प्लोर

Train Cancelled : 62 रेल्वेगाड्या रद्द, 31 ऑगस्टपर्यंत प्रवाशांचे होणार हाल

31 ऑगस्टपर्यंत प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. चौथ्या मार्गाशी संबंधित सुरू असलेल्या कामामुळे 62 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूरमधून जाणार्‍या प्रमुख गाड्या पुढीलप्रमाणे आहेत:

नागपूर: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात चौथ्या मार्गाशी संबंधित सुरू असलेल्या कामामुळे 62 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. नागपूरमधून जाणार्‍या प्रमुख गाड्या पुढीलप्रमाणे आहेत: आज, 21 ऑगस्टपासून 28 ऑगस्ट ट्रेन क्रमांक 12130/12129 हावडा-पुणे, 18109/18110 टाटा-इतवारी, 12810/12809 हावडा-सीएसएमटी , 12833/12809/12809 हावडा, अहमदाबाद-12809/12809 -शालीमार कोलकाता रद्द होईल. तसेच 12262 हावडा-सीएसएमटी दुरांतो 22,23, 24, 26 ऑगस्ट, 12261 सीएसएमटी-हावडा दुरांतो 23, 24, 25, 28 ऑगस्ट, 12222 हावडा-पुणे दुरांतो 20, 25, 27 ऑगस्ट, पुणे-1222 तसेच 29 ऑगस्ट, 22846 हटिया - पुणे 22, 26, 29 ऑगस्ट, 22845 पुणे - हटिया 24, 28, 31 ऑगस्ट, 12880 भुवनेश्वर -एलटीटी 22, 25, 29 ऑगस्ट, 12879 एलटीटी  - भुवनेश्वर 24,27, 31 रोजी धावणार नाहीत. त्याचप्रमाणे 20822 संत्रागाछी-पुणे हमसफर एक्सप्रेस 20, 27 ऑगस्ट, 20821 पुणे-संत्रागाची 22 आणि 29 ऑगस्ट रोजी रद्द राहतील. प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Nagpur : वर्षात चारवेळा होणार पुनरिक्षण, 'या' तारखांना वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना करता येणार नोंदणी

ब्रॉडगेजच्या कामाला तत्त्वतः मान्यता, इतवारी-नागभीड ब्रॉडगेज काम सुरू 

नागपूरः दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे इतवारी-नागभीड ब्रॉडगेज मार्गाचे काम सुरू आहे. या रेल्वे मार्गाच्या कामात कांपा- चिमूर-वरोरा मार्गाचा समावेश करावा, असा प्रस्ताव राज्य सरकारने केला आहे. कांपा-वरोरा दरम्यान रेल्वे मार्ग झाल्यास या संपूर्ण परिसराचे अर्थकारण बदलणार आहे. याशिवाय लगतच्या भागाचा झपाट्याने विकास होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांपा चिमूर वरोरा ब्रॉडगेजच्या कामाला तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याने चिमूर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

परिसरातील समृद्धी वाढणार
कांपा- चिमूर- वरोरा भागात रेल्वे मार्ग अस्तित्वातच नाही. मात्र हा मार्ग झाल्यास वरोऱ्यावरून दक्षिणेकडे जाणारा मार्ग व नागभीडकडून हावडाकडे जाणारा मार्ग जोडल्या जाणार आहे. याच परिसर सर्वाधिक खनिज संपत्ती असल्याने हा परिसरातील समृद्धी वाढणार आहे. याशिवाय हा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर खनिज प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन मिळणार आहे. ताडोबा पर्यटन स्थळाला येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे.

RSS शस्त्रसाठा माहिती ; जिल्हा व सत्र न्यायालयाची नागपूर पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला

759 कोटी रुपये राज्य सरकार देणार
मुख्यत: या नव्या रेल्वे मार्गाने परिसरातील अर्थकारण बदलणार आहे. कांपा- चिमूर-वरोरा मार्गासाठी 1518 कोटी रुपये खर्च येणार असून 759 कोटी रुपये देण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
Uddhav Thackeray Nagpur :आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget