एक्स्प्लोर

Mumbai IIT : कुपोषण कमी करण्यासाठी महत्वाचं संशोधन, आयआयटीनं तयार केलं पोषणमूल्य वाढवणारं खाद्य

देशातील कुपोषणाचा प्रश्न कमी व्हावा यासाठी खाद्यपदार्थांमधील पोषणमूल्य वाढवण्यासाठी मुंबई आयआयटीच्या रिसर्च टीम कडून काम करण्यात आले आहे.

मुंबई : देशातील कुपोषणाचा प्रश्न कमी व्हावा यासाठी खाद्यपदार्थांमधील पोषणमूल्य वाढवण्यासाठी मुंबई आयआयटीच्या रिसर्च टीम कडून काम करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असलेले मायक्रोन्यूट्रियन एकत्र करून पोषक आहार देण्यासाठीच्या या खाद्यावर संशोधन केले आहे. या आहाराची उपयुक्तता मागील सहा महिन्यांपासून आयआयटी मुंबईतील सदस्य, सायन रुग्णलायतील सदस्य, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, सोसायटी फॉर न्युट्रिशन यांच्याकडून अभ्यासली गेली आहे. सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह फोर रुरल एरिया आणि डिपार्टमेंट ऑफ ह्युमिनीटीज अँड सोशल सायन्स यांनी मिळून अशा प्रकारचे खाद्याचे पॅकेट्स तयार केले आहे

राज्य सरकारने वितरित केलेल्या पॅकेटच्या तुलनेत कुपोषण कमी करण्यासाठी हे खाद्य अधिक कार्यक्षम असल्याचे संशोधकांना आढळले. त्यांचे निष्कर्ष मागच्या वर्षी रिव्ह्यू केलेल्या पेडियाट्रिक ऑनकॉल जर्नलमध्ये प्रकाशित झाले.

भारतात पाच वर्षांखालील मुलांमध्ये जवळजवळ 69% मृत्यू कुपोषणामुळे होतात, असे युनिसेफच्या 2019 च्या अहवालात म्हटले आहे. भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजनेसह मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. तथापि, या योजना ग्रामीण भागातील मुलांसाठी अधिक योग्य आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मुंबईत सुद्धा संशोधकांनी धारावीतील 300 अंगणवाड्यांमध्ये मुलांमध्ये टेक-होम पॅकेट वाटून एक अभ्यास केला. त्यांनी मुंबईतील घरांमध्ये उपमा, खीर आणि झुनका सारख्या घरातील मुलांचा आहार ओळखून पोषणमूल्य वाढविणारा आहाराचे पॅकेट्स तयार केले होते व त्यांना ते आहारात  दिले. ही पॅकेट्स दिल्याच्या तीन महिन्यांनंतर, संशोधकांनी मुलांची तपासणी केली आणि शोधून काढले की ज्यांनी या पॅकेट्सचा आहारात वापर केला यामुळे कुपोषण 39.2% कमी झाले आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shiv Sena Lok Sabha Candidates: शिवसेनेच्या पहिल्या यादीतील उमेदवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणारVasant More : वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, प्रकाश आंबेडकरांची घेणार भेटABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 29 March 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
Embed widget