एक्स्प्लोर

Mumbai Fire : मुंबईतील बहुतांश रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना पाळल्या जात नाहीत : RTIमधून धक्कादायक माहिती

मुंबई शहरातील अनेक रूग्णालये आणि नर्सिंग होममध्येध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. प्रशासनाकडून मात्र अशा रूग्णालयांवर अद्याप काही कारवाई केली नाही

Mumbai Fire : मुंबईतील ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आज लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर या घटनेत 22 जण जखमी झाले आहेत. मुंबईत आगीच्या घटना सतच घडत असतात. परंतु, आता ताडदेव भागातील घटनेमुळे मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजना नसल्याचे समोर आले आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात 1 हजार 574 नोंदणीकृत रुग्णालये आणि नर्सिंग होम आहेत. यातील अनेक रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजनांचे पालन केले जात नाही. शकील शेख यांनी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन दलाला याबाबत अनेकदा पत्रे लिहूनही अनेक रूग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजनांची सुविधाच नसल्याचे समोर आले आहे. याबरोबरच  संबंधित विभागाने अशा रूग्णालयांवर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती, माहिती अधिकारातून उघड झाली आहे. 

शकील शेख यांच्या माहितीनुसार, गेल्या 10 महिन्यांत राज्यातील 6 रुग्णालयांना लागलेल्या आगीत 60 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा अपघातांना आळा घालण्यासाठी शेख यांनी ज्येष्ठ वकील मुहम्मद झैन खान यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर 29 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी 10 डिसेंबर 2021 पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आणि शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर नर्सिंग होम, रुग्णालये आणि अग्निरोधक न चालवल्या जाणार्‍या नर्सिंग होमवर कारवाई करू शकतात असे सांगितले होते. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख अग्निशमन दल अधिकारी यांनी न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्रानुसार मुंबईतील 1 हजार 574 रुग्णालयांची पाहणी करण्यात आली असून यातील फक्त 687 रुग्णालयांकडेच अग्नी सुरक्षेबाबत नाहरकत प्रमाणपत्र आहेत. तर ज्या उर्वरित रूग्णालयांकडे नाहरकत प्रमाणपत्र नाही अशा रुग्णालयांना नोटीस पाठवल्या आहेत, असे सांगितले होते. 

न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुंबई शहरातील 887 रुग्णालयांकडे अग्नी सुरक्षा उपाय योजना करण्याचे नाहरकत प्रमाणपत्र नाहीत तर ही रूग्णालये अद्याप बंद  का करण्यात आली नाहीत? असा प्रश्न शकील शेख यांनी उपस्थित  केला आहे. 

अशा घटनांकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं :  प्रवीण दरेकर 
मुंबईत आगीच्या घटनांमधून शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत. पालिकेने या घटनांकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात पाहणी करणे गरजेचे आहे. याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन मुंबई शहरातील आगीच्या घटना कशा रोखता येतील यावर उपाययोजना करणे गरजेचे  आहे. शिवाय या घटनेतील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अशा अपघातांसाठी विशेष यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. आजच्या घटनेतील जखमींना ज्या रूग्णालयाने दाखल करून घेतले नाही त्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष  होत आहे. 50-50 मजली इमारतींसाठी फायर यंत्रणा नाही. आज घटना घडलेल्या इमारतीतील फायर यंत्रणा बंद होती मग महापालिकेची यंत्रणा काय करत होती? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.  

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Embed widget