एक्स्प्लोर

राज्यात अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी; मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट का होतोय?

मान्सून महाराष्ट्रात दाखल जरी झाला असला तर हा मान्सूनचा अगदी सुरुवातीचा काळ आहे. त्यामुळे या पावसात अजूनही मान्सूनचे सगळे गुणधर्म आलेले नाहीत.

मुंबई : राज्यातील अनेक भागात पावसाचं आगमन झालं आहे. मुंबईसह उपनगर भागातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अशात 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासूनच मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर प्रचंड पाऊस पडतोय. या पावसात घाबरवणारी गोष्ट म्हणजे ढगांचा गडगडाट आणि चमकणाऱ्या विजा. नेहमी मान्सूनच्या पावसात न दिसणाऱ्या या विजा इतक्या मोठ्या प्रमाणात का कडाडताना दिसतायते हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. यासाठी तज्ज्ञांच्या मते त्याला दोन कारणं आहेत.

एक तर मान्सून महाराष्ट्रात दाखल जरी झाला असला तर हा मान्सूनचा अगदी सुरुवातीचा काळ आहे. त्यामुळे या पावसात अजूनही मान्सूनचे सगळे गुणधर्म आलेले नाहीत. त्यामुळे बरेचदा जून महिन्यातल्या सुरुवातीच्या पावसादरम्यान असा विजांचा कडकडाट बघायला मिळतो.

Maharashtra Rains : राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, मुंबईसह कोकणात येत्या 48 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा

 दुसरं कारण म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ऑफ ओअर ट्रफच्या निर्मितीतून पावसाचा जोर वाढतोय, असं म्हटलं जात असलं तरी गेल्या काही दिवसातला पाऊस हा बऱ्यापैकी लोकलाइज्ड आहे. म्हणजे पश्चिम उपनगरात असेल तर पूर्वमध्ये नाही किंवा वसई विरारला असेल तर वरळीला नाही, असं दिसून येतंय. म्हणजे पाऊस एकाच वेळी अनेक ठिकाणी पडत नाहीये. 

यात पाऊस देणाऱ्या ढगांची निर्मिती फार वेगानं होतांना दिसतेय. अगदी कमी वेळात 14 ते 15 किमीचे ढग तयार होत आहेत. मोठ्या उंचीवर -40 ते -50 डिग्री इतकं तापमान कमी होत आहे. त्यातून तिथे गारांची निर्मिती होतेय आणि गारांच्या घर्षणातून विजांची निर्मिती हा प्रकार गेले काही दिवस होतो आहे. एकदा मान्सून सर्व देशभर पसरला की ढगांची उंची इतकी वाढणार नाही आणि त्यावेळी विजा आणि गडगडाटही पूर्णपणे थांबेल असं तज्ञांचं मत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेवर कर्जाचे ओझे! तब्बल 2.44 लाख कोटींचा आर्थिक बोजा, आर्थिक ताण वाढला
मुंबई महापालिकेवर कर्जाचे ओझे! तब्बल 2.44 लाख कोटींचा आर्थिक बोजा, आर्थिक ताण वाढला
साताऱ्यात 'कोयता गॅंग'चा थरार! करंजे पेठेत तरुणावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
साताऱ्यात 'कोयता गॅंग'चा थरार! करंजे पेठेत तरुणावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
उजनीतून सोडलेलं पाणी कर्नाटकने अडवलं, सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित, शेकडो हेक्टर शेती धोक्यात
उजनीतून सोडलेलं पाणी कर्नाटकने अडवलं, सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित, शेकडो हेक्टर शेती धोक्यात
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार अविनाश वारजूरकरांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार अविनाश वारजूरकरांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश

व्हिडीओ

Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
Pankja Munde Mumbai : प्रीतम मुंडे राज्यसभेवर जाणार? पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या..
Bhigwan Kidnapping Case : मला आईकडे जायचं आहे, इंदापूरजवळच्या भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India semi final Scenario : 75 धावांनी विजय किंवा 10 षटकांत पाठलाग...; टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी नक्की काय करावं लागेल?, समजून घ्या नेट रनरेटचं गणित
75 धावांनी विजय किंवा 10 षटकांत पाठलाग...; टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी नक्की काय करावं लागेल?, समजून घ्या नेट रनरेटचं गणित
Gadchiroli : गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2026 | बुधवार
'रणनीती आणि प्लेइंग इलेव्हनचा पुनर्विचार करण्याची गरज' टीम इंडियाच्या माजी हेडमास्तरांचं मोठं विधान! करा किंवा मरा सामन्यापूर्वी गंभीर आणि सूर्यकुमारला सुद्धा अप्रत्यक्ष इशारा
'रणनीती आणि प्लेइंग इलेव्हनचा पुनर्विचार करण्याची गरज' टीम इंडियाच्या माजी हेडमास्तरांचं मोठं विधान! करा किंवा मरा सामन्यापूर्वी गंभीर आणि सूर्यकुमारला सुद्धा अप्रत्यक्ष इशारा
काही करून न्यूझीलंड हारला पाहिजे आणि श्रीलंका जिंकली पाहिजे! टीम इंडियानंतर पाकिस्तान सुद्धा भलत्याच धर्मसंकटात; आज काय होणार?
काही करून न्यूझीलंड हारला पाहिजे आणि श्रीलंका जिंकली पाहिजे! टीम इंडियानंतर पाकिस्तान सुद्धा भलत्याच धर्मसंकटात; आज काय होणार?
Ramdas Athawale : राज्यसभेत निवडून जाणार हे माहिती, पण लोकसभा लढण्याची इच्छा; रामदास आठवले यांचे स्पष्ट वक्तव्य
राज्यसभेत निवडून जाणार हे माहिती, पण लोकसभा लढण्याची इच्छा; रामदास आठवले यांचे स्पष्ट वक्तव्य
इंग्लंड सेमीफायनल गाठून देणाऱ्या कॅप्टन ब्रूकने असाही इतिहास रचला! पाकिस्तानी बाबर आझमच्या नावावर स्वत:लाच लाज वाटेल असा पराक्रम
इंग्लंड सेमीफायनल गाठून देणाऱ्या कॅप्टन ब्रूकने असाही इतिहास रचला! पाकिस्तानी बाबर आझमच्या नावावर स्वत:लाच लाज वाटेल असा पराक्रम
Mumbai feriwala BMC Budget 2026: मुंबईतील फेरीवाल्यांसाठी BMC चा महत्त्वाचा निर्णय, फेरीवाल्यांना QR Code आधारित प्रमाणपत्र देणार
Mumbai feriwala BMC Budget 2026: मुंबईतील फेरीवाल्यांसाठी मोठी बातमी, BMC चा महत्त्वाचा निर्णय, रस्त्यावर दुकान मांडायचं असेल तर काय करावं लागणार?
Embed widget