एक्स्प्लोर

राज्यात हायवेंवर रोज 35 जणांचा मृत्यू! अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी हायवे पोलिसांचं नवं पाऊल

महाराष्ट्रात जवळपास 40 हजार किलोमीटर परिसरात हायवेचं जाळं पसरलं आहे. त्यामुळे दिवसभरात अनेक गाड्या या हायवेवरुन प्रवास करत असतात. ज्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे.

Maharashtra Highway : महाराष्ट्रात जवळपास 40 हजार किलोमीटर परिसरात हायवे आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या परिसरात तितक्याच अधिक गाड्या रोज प्रवास करत असतात. त्यामुळे अपघाताची संख्याही अधिक झाली आहे. दरम्यान महाराष्ट्र हायवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी 35 जणांचा हायवे अपघातात जीव जात आहे. हे अपघात अनेकदा बांधकामातील चूक, हवामानातील बदल अशा विविध कारणांनी होत असतात. या अपघातांना रोखण्याकरता आता हायवे पोलिसांनी नवं पाऊल उचललं असून इंटिग्रेटेड रोड अॅक्सिडंट डाटाबेस नावाचं सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते वाहतूक विभागाचे अतिरिक्त महासंचालक कुलवंत सारंगल यांनी ही माहिती दिी आहे. 

या सॉफ्टवेअरमुळे काही दिवसांत शासनाकडे इतकी माहिती जमा होईल की ज्याने कोणत्या क्षेत्रात किती आणि कशामुळे अपघात होत आहेत. हे स्पष्ट होईल ज्यामुळे हे अपघात रोखण्याकरत योग्य उपाययोजना यंत्रनेला करता येतील. दरम्यान महाराष्ट्रासह आणखी चार राज्यांत ही प्रणाली वापरण्यात येणार असल्य़ाचंही सारंगल यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात 1377 ब्लॅक स्पॉट्स

सारंगल यांनी पुढे बोलताना सांगितले की, महाराष्ट्रात हायवेवर 1377 च्या जवळपास ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी सतत अपघात होत असतात. महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीनुसार नाशिक ग्रामीणमध्ये यातील 98 ब्लॅक स्पॉट असून त्यानंतर सातारा येथेही 85 ब्लॅक स्पॉट असून औरंगाबादमध्ये 83 ब्लॅक स्पॉट असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हजारो कोटींचं ई चलान बाकी! रिकवर करना बाक़ी!

सारंगल यांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, आतापर्यंत महाराषट्रात 5.20 कोटी व्यक्तींना विविध वाहतूकीचे नियम तोडण्यासाठी ईचलान ठोकण्यात आलं आहे. ज्यातील जवळपास 2 कोटी लोकांनी अजून ई-चलान भरलेलं नाही. त्यामुळे एकूण  2200 कोटी रुपयांपैकी 1300 कोटी रुपये अजून वसूल करणं बाकी आहे. हे पैसे न भरल्यास संबधितांना कोर्टाचे चक्कर लावावे लागू शकतात असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात हायवेवरील अपघात

2019 मध्य़े हायवेवर एकूण 32 हजार 925 अपघात झाले असून त्यात 12788 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे त्यावर्षी सरासरी 35 जणांना दररोज जीव गमवावा लागला असून 28628 लोक जखमी झाले आहेत. 

2020 मध्य़े हायवेवर एकूण 24 हजार 971 अपघात झाले असून त्यात 11569 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे त्यावर्षी सरासरी 32 जणांना दररोज जीव गमवावा लागला असून 19914 लोक जखमी झाले आहेत. 

2021 मध्य़े हायवेवर एकूण 29 हजार 494 अपघात झाले असून त्यात 13528 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे त्यावर्षी सरासरी 37 जणांना दररोज जीव गमवावा लागला असून 23080 लोक जखमी झाले आहेत.  

हे ही वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Phaltan Doctor death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला, मेहबुब शेख यांचा आरोप
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेला अधिकारी जयकुमार गोरेंचा निष्ठावंत, मेहबुब शेख यांचा आरोप
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Arya Encounter: 'हे फेक एन्काउंटर, पोलिसांवर गुन्हा दाखल करा', अॅड. नितीन सातपुतेंची मागणी
Vande Mataram Row : मुस्लिमांना वंदे मातरम म्हणायला लावणे चूक - आझमी
Shivbhojan Thali : शिवभोजन चालकांवर उपासमारीची वेळ, २०० कोटी थकले
Voter List Row: उद्याच्या मोर्चात काँग्रेस सहभागी होणार, पण 'ते' नेते निर्णय घेतील - Varsha Gaikwad
Satyacha Morcha: उद्या मविआ आणि मनसेचा मुंबईत सत्याचा मोर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Phaltan Doctor death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला, मेहबुब शेख यांचा आरोप
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेला अधिकारी जयकुमार गोरेंचा निष्ठावंत, मेहबुब शेख यांचा आरोप
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
Ajit Pawar: दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
Rupali Chakankar Statement Controversy: सडकून टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांना झटका बसणार? फलटणमध्ये नेमकं म्हणाल्या तरी काय ज्यामुळे थेट दादाच म्हणाले, मी सहमत नाही!
सडकून टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांना झटका बसणार? फलटणमध्ये नेमकं म्हणाल्या तरी काय ज्यामुळे थेट दादाच म्हणाले, मी सहमत नाही!
Bacchu Kadu Brothers : कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडूंच्या मोठ्या भावांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, गाफील राहू नका., कर्जमाफी संदर्भात सरकारवर बारीक लक्ष ठेवा
कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडूंच्या मोठ्या भावांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, गाफील राहू नका., कर्जमाफी संदर्भात सरकारवर बारीक लक्ष ठेवा
Rohit Arya Encounter: खुद्द मोदींनी केलं होतं रोहित आर्यच्या 'लेट्स चेंज'चं कौतुक; तरी 17 मुलांना ओलीस ठेवण्याची वेळ का आली? मोठी माहिती समोर
खुद्द मोदींनी केलं होतं रोहित आर्यच्या 'लेट्स चेंज'चं कौतुक; तरी 17 मुलांना ओलीस ठेवण्याची वेळ का आली? मोठी माहिती समोर
Embed widget