एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024: उपराजधानीत मतदानाचा टक्का का घटला? दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी धरले भाजप पदाधिकाऱ्यांना धारेवर

Lok Sabha Election: पूर्व विदर्भातील पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून उपराजधानी नागपुरात मतदानाचा टक्का का घटला, याबबत दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाब विचारलाय.

Nagpur Lok Sabha Election 2024: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. पूर्व विदर्भातील (Vidarbha) पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे. या पाचही मतदासंघातील एकूण 97 उमेदवार रिंगनाणात होते. तर या साऱ्यांना आता 4 जून म्हणजेच तब्बल 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर दुसरकडे उपराजधानीत (Nagpur) मतदानात झालेली घट ही एक चिंतेचे बाब मानली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि सर्व स्थरातील यंत्रणा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक कसोशीचे प्रयत्न केलेत. त्यात अगदी विक्रमी उपक्रमही घेतले. मात्र, 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. अशातच मतदानाच्या टक्केवारीत झालेली घसरण लक्षात घेऊन दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी (Pm Narendra Modi) भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत विचारणा केली आहे.

उपराजधानीत मतदानाचा टक्का का घटला? 

विदर्भात (Vidharbha) दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर होते. महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 19 एप्रिलला वर्ध्यात (Wardha Lok Sabha) भव्य सभा पार पडली. वर्धा आणि अमरावती लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत देखील पंतप्रधानांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. ही सभा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील राजभवनात मुक्काम केला. यावेळी त्यांना भेटायला आलेल्या भाजप मधील पदाधिकाऱ्यांना मोदींनी जाब विचारत मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर का पडले नाहीत, असा सवाल केला. हाती आलेल्या आकडेवारीनुसार नागपूर लोकसभा मतदारसंघात 54.33 टक्के मतदान झाले आहे. तर 45. 67 टक्के मतदार हे आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत. परिणामी, याबत पंतप्रधान मोदींनी निराशा व्यक्त करत भाजपमधील पदाधिकाऱ्यांची विचारणा केली आहे.  

 किती टक्के झाले मतदान? 

उपराजधानी नागपूर मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपच्या या दिग्गज नेत्याच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. नागपुरात एकूण 54.33 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान हे पूर्व विदर्भात 55.76 टक्के मतदान झाले आहे. तर दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये 53.03 टक्के , दक्षिण नागपूरमध्ये 52.80 टक्के मतदान, पूर्व नागपूरमध्ये 55.76 टक्के मतदान, मध्य नागपूर मध्ये 54.02, पश्चिम नागपूरमध्ये 53.71 टक्के मतदान, उत्तर नागपूरमध्ये 55.16 टक्के मतदान, असे एकूण  54.33 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. त्यामुळे आता नागपुरकरांचा कौल नेमका कोणाला असणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget