एक्स्प्लोर

Aarey Metro Car Shed : मेट्रोला उशीर म्हणजे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ - देवेंद्र फडणवीस

Mumbai Aarey Metro Car Shed : ही मेट्रो एक एक दिवस उशीर करणे म्हणजे मुंबईकरांचं प्रदुर्षणाच्या माध्यमातून आयुष्य कमी करणे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : मेट्रोला उशीर म्हणजे मुंबईकरांच्या जीवाशी एकप्रकारे खेळ आहे. ही मेट्रो एक एक दिवस उशीर करणे म्हणजे मुंबईकरांचं प्रदुर्षणाच्या माध्यमातून आयुष्य कमी करणे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही आंदोलन करणं चुकीचं असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. आरे कारशेडच्या निर्णायानंतर होणाऱ्या आंदोलनाच्या प्रश्नावर ते बोलत होते. 

आरे येथील मेट्रो कारशेडची जागा पृथ्वीराज सरकारने दिली होती. त्यानंतर आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही त्यासंबंधीत करार केला. टेंडर्स बोलवले. त्यावेळी आमच्याकडे हा प्रकल्प कांजूरला शिफ्ट करण्याची मागणी आली होती. त्यावेळी आम्ही अजय मेहतांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने हे शिफ्ट करणे, योग्य नसल्याचं सांगितलं होतं. तरीही आम्ही कोर्टात गेलो, त्यावेळी कोर्टानं तीन हजार कोटी रुपये भरा मग निकाल देतो, असं सांगितलं. त्यानंतर आरेची जागा आम्ही अंतिम केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार आले, त्यांनी यावर सैनिक समिती नेमली होती. त्या समितीनेही आरेमध्येच कारशेडचा अहवाल दिलाय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

ज्या संस्थांनी आरे कारशेडविरोधात आंदोलन केले, ते उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल दिला. ते एंजेटीमध्ये गेले, त्यांनीही त्यांच्याविरोधात निकाल दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात लिहिलेय की, जी झाडे कापली, ती आपल्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन सीक्वेस्ट्रेशन करतील, तेवढं मेट्रो 80 दिवसांत करेल. त्यामुळे दोन लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन मेट्रोमुळे थांबणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कुणीही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायानंतर त्या ठिकाणी काम सुरु झालं होतं. त्यानंतर कुठलेही आंदोलन नव्हतं. 25 टक्के काम पूर्ण झालं. त्यानंतर ते काम थांबवण्यात आले. पर्यावरणवाद्यांचा आम्ही आदर करतो. त्यांनी त्यांचं मत मांडलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही आंदोलन होत असेल तर त्यामागे सरहेतू आहे का? असा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या हितासाठी कारशेडचा निर्णय घेतला आहे.  25 टक्के काम पूर्ण झालेय. 25 टक्के काम वेगानं पूर्ण केले तर दररोज जे मुंबईकर लोकलमधील गर्दीमुळे गुदमरतात त्यांना 40 किमीची लाईफलाईन मिळणार आहे. त्यांच्या जिवनातील प्रवास सुखकर होणार आहे. त्यामुळे हा निर्णय अतिशय योग्य आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Gadchiroli News :  गडचिरोलीत स्मार्ट मीटरचा 'स्मार्ट' धक्का; घरगुती ग्राहकाच्या हाती महिन्याला तब्बल 4 लाख 69 हजार रुपयांचे वीज बिल
गडचिरोलीत स्मार्ट मीटरचा 'स्मार्ट' धक्का; घरगुती ग्राहकाच्या हाती महिन्याला तब्बल 4 लाख 69 हजार रुपयांचे वीज बिल
Chhatrapati Sambhajinagar Crime: पुतणीनं काकालाच फसवलं; विश्वासानं लखनौला नेलं अन् नंतर केला घात, कोऱ्या चेकवर सह्या अन्... 72 वर्षीय व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?
पुतणीनं काकालाच फसवलं; विश्वासानं लखनौला नेलं अन् नंतर केला घात, कोऱ्या चेकवर सह्या अन्... 72 वर्षीय व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Nagpur Crime News : एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
Sunil Raut on Shivsainik Death: 32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Embed widget