एक्स्प्लोर

Ambabai Mandir Kirnotsav : अंबाबाई किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची आज होणार  पाहणी

Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील (Ambabai Mandir) किरणोत्सव मार्गातील (Ambabai Mandir Kirnotsav) अडथळ्यांची पाहणी आज केली जाणार आहे.

Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील (Ambabai Mandir) किरणोत्सव मार्गातील (Ambabai Mandir Kirnotsav) अडथळ्यांची पाहणी आज केली जाणार आहे. या पाहणीवेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्य शहर अभियंता, नगररचना सहायक संचालक, बी वॉर्ड ऑफिसर यांनी प्रतिनिधी न पाठवता व्यक्तिशः उपस्थित राहावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आलं आहे. आज सायंकाळी चारनंतर ही पाहणी करण्यात येणार आहे. 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोल्हापूर महानगरपालिकेला महाद्वार रोडवरील अतिक्रमणे काढण्यासाठी पत्र लिहिले होते. किरणोत्सवाला (Ambabai Mandir Kirnotsav) कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी देवस्थान समितीने मनपाला पत्र पाठवले होते. अंबाबाई मंदिरात किरणोत्सव 30 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याच तयारीचा एक भाग म्हणून, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने किरणोत्सव मार्गाचे सर्वेक्षण केले होते.  

अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव

या सर्वेक्षणानंतर सूर्यकिरणांच्या मार्गात अजूनही अनेक अडथळे असल्याचे आढळून आले. अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो. 9 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या किरणोत्सवावेळी काही इमारतींचे पत्रे, फलक, झाडाच्या फांद्या असे विविध अडथळे असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे किरणोत्सव अपूर्ण राहिल्याने भाविकांची निराशा होते. या पार्श्वभूमीवर येत्या 30 जानेवारीपासून होणाऱ्या किरणोत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. या मार्गातील सर्व अडथळे काढण्यासाठी देवस्थान समितीसह महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा पार पडत असतो. या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात. प्रवासाचा एक एक टप्पा पार करत पहिल्या दिवशी किरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात. दुसऱ्यादिवशी कमरेपर्यंत आणि तिसऱ्या दिवशी ही किरणं चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या किरणोत्सवात सायंकाळी 4 वाजून 59 मिनिटांनी सूर्यकिरणे महाद्वारातून मंदिरात आली आणि 5 वाजून 44 मिनिटांनी किरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केले आणि 5 वाजून 46 मिनिटांनी किरणांनी देवीच्या कंबरेला स्पर्श करत 5 वाजून 47 मिनिटांनी सूर्याची किरणे श्री अंबाबाईच्या गळ्याला स्पर्श करत 5 वाजून 48 मिनिटांनी सूर्य किरण हे देवीच्या चेहऱ्यावर आले आणि लुप्त झाली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Sonam Wangchuk: गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ
गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget