एक्स्प्लोर

मोठी बातमी! जालन्यातील अंबड शहरातील संचारबंदी उठवली, मात्र, ग्रामीण भागात आदेश कायम

Jalna District Curfew : 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून जालना जिल्ह्यातील संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते.

Jalna District Curfew : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी (Kunbi Certificate) उभारलेल्या आंदोलनात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात (Ambad Taluka) संचारबंदी ( Curfew) लावण्यात आली होती. मात्र, आता संचारबंदी अंबड शहरापुरती शिथिल करण्यात आली आहे. मध्यरात्री 12 वाजता ही संचारबंदी शिथिल केल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. दरम्यान, शहर वगळता तालुक्यातील ग्रामीण भागात ही संचारबंदी कायम असणार आहे. 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पासून जालना जिल्ह्यातील (Jalna District) संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केले होते. तसेच, फडणवीस यांना आपला जीव घ्यायचा असून, मी स्वतःच त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन आपला जीव द्यायला तयार असल्याचे म्हणत जरांगे मुंबईकडे निघाले होते. यावेळी शेकडो मराठा आंदोलक त्यांच्यासोबत मुंबईकडे निघाले होते. जरांगे यांच्या याच आक्रमक भुमिकेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी अंबड तालुक्यात कलम 144 (2) प्रमाणे संचारबंदी आदेश लागू केले होते. मात्र, आता संचारबंदी अंबड शहरापुरती शिथिल करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे शहर वगळता तालुक्यातील ग्रामीण भागात ही संचारबंदी कायम असणार आहे.

पहिल्या टप्प्यात अंबड शहरातील संचारबंदी उठवण्यात आली

जिल्हाधिकारी यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्याचे आदेश काढल्याने सर्वत्र रस्ते निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अंबड शहरात देखील अशीच काही परिस्थिती होती. अनेक दुकाने बंद होती. नागरिक घराबाहेर निघत नव्हते. त्यामुळे याचा फटका नागरिकांना बसत होता. अंबड शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, तालुक्यातील सर्व मुख्य व्यवहार अंबड शहराशी जोडलेले आहेत. तसेच, जरांगे देखील छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल झाल्याने आंतरवाली येथे होणारी मराठा आंदोलकांची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे आता टप्प्या-टप्प्याने संचारबंदी उठवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यात अंबड शहरातील संचारबंदी उठवण्यात आली आहे. 

संचारबंदी आदेशात काय म्हटले होते? 

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तसेच जरांगे पाटील यांनी मुंबईला जावू नये याकरीता आग्रही असल्याने अंतरवाली सराटी येथे मोठया प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता असून, त्यामुळे धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व तालुक्यातील इतर मार्गावर मोठया प्रमाणावर गर्दी जमून दळणवळण विस्कळीत होण्याची, सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होण्याची, गर्दीमुळे सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सदरील संचारबंदी आदेश दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हटले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?Zero Hour Water Crisis : 1500 लोकसंख्येच्या गावात एकच हँडपंप, पाणी टंचाईचा प्रश्न कसा सुटेल?Zero Hour Full Water Crisis : ना पिण्याचं पाणी, ना जनावरांचा चारा; दुष्काळग्रस्त भागाला दिलासा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget