एक्स्प्लोर

Twitter on Centre :  कंटेंट काढून टाकण्यावरून भारत सरकारशी संघर्ष, ट्विटरकडून कायदेशीर लढाईची तयारी

Twitter on Centre : काही उकाऊंट बंद करण्यासह काही मजकूर काढून टाकण्यासाठी भारत सरकारकडून ट्विटरला सतत नोटीस देण्यात येत आहेत. यातूनच ट्विटर आणि भारत सरकार यांच्यातील संघर्ष  वाढताना दिसत आहे.

Twitter on Centre : ट्विटर आणि भारत सरकार यांच्यातील संघर्ष  वाढताना दिसत आहे. आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याच्या भारत सरकारच्या मागणीच्या विरोधात ट्विटर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पदाचा गैरवापर केल्याबद्दल ट्विटर भारतीय अधिकाऱ्यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी ट्विटरचा न्यायालयीन आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहे. या निर्णयामुळे सरकारसोबतचे मतभेद आणखी वाढू शकतात.

भारत सरकारने काही कंटेंटबाबत ट्विटरला काही सूचना दिल्या होत्या. परंतु, अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे सांगत ट्विटरकडून भारत सरकारच्या सूचना पाळण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे सरकारकडून याबाबत ट्विटरला विचारणा करण्यात आली. काही उकाऊंट बंद करण्यासह काही मजकूर काढून टाकण्यासाठी सरकार ट्विटरला सतत नोटीस देत होते. या नोटिसांमध्ये शीखांच्या आंदोलनाबाबतच्या माहितीचा समावेश आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार ही माहिती दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे अशा पोस्ट करणारी काही उकाऊंट बंद करण्यात यावीत शिवाय ट्विटरवरील कंटेंट काढून टाकण्यात यावा. परंतु, ट्विटरने भारत सरकारच्या या सूचनांना अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारच्या सूचनांचे ट्विटरकडून पालन करण्यात आले नाही. दरम्यान, ट्विटरच्या या कायदेशीर युक्तिवादाच्या तयारीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही.

ट्विटरवरून  कंटेंट काढून टाकण्यावरून भारत सरकार आणि ट्विटर यांच्यातील वाद नवा नाही. सरकारकडून ट्विटरला सातत्याने कंटेंट काढून टाकण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या होत्या. अलीकडेच सरकारने ट्विटरला आणखी एक नवीन नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये सरकारने ट्विटरला इशारा दिला होता की, जर 4 जुलैपर्यंत त्यांच्या जुन्या नोटीसनुसार कारवाई केली नाही, तर त्यांचा इंटरमीडिएरी स्टेटस संपुष्टात येईल. इंटरमीडिएट स्टेटस संपल्यानंतर ट्विटरवर येणाऱ्या सर्व कमेंट्स आणि कंटेंटसाठी कंपनी जबाबदार असेल, असे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

महत्वाच्या बातम्या

Twitter Deal : ठरलं! एलन मस्क इतक्या किंमतीला खरेदी करणार ट्विटर 

Eknath Shinde : वाढता वाढता वाढे... एकनाथ शिंदेंच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या महिनाभरात दुप्पट

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget