एक्स्प्लोर

RSS च्या दसरा मेळाव्यात मोहन भागवतांकडून मोदी सरकारचं कौतुक

नागपूरच्या रेशीमबाग मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. विजयादशमीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केलं.

नागपूर : नागपूरच्या रेशीमबाग मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. विजयादशमीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केलं. सोहळ्याला यावर्षी एचसीएलचे संस्थापक आणि अध्यक्ष शिव नाडर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली विजयादशमीच्या दिवशी आरएसएसची स्थापना केली होती. तेव्हापासून दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी आरएसएसकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, संघाच्या दसरा मेळाव्यात शिव नाडर यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान केलेल्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं. या सरकारमध्ये साहसी आणि घाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. असं म्हणत त्यांनी मोदींचं कौतुक केले. त्याआधी त्यांनी स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध पथसंचलनालाही हजेरी लावली. भागवत म्हणाले की, लोकशाहीची व्यवस्था भारताने पश्चिमेकडील देशांकडून घेतलेली नाही, तो भारताच्या परंपरेचा भाग आह. जम्मू- काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्याबद्दल भागवत म्हणाले की, खूप दिवसांनी असं वाटलं की, देशात काहीतरी बदलणार आहे. कारण पहिल्यांदाच साहसी आणि कठोर निर्णय घेण्याची धमक असलेलं सरकार या देशात आहे. देशातल्या आर्थिक मंदीचाही मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, मंदीबाबत चर्चा करण्यापेक्षा चिंता करण्याची गरज आहे. दरम्यान भागवत यांनी देशातल्या मॉब लिन्चिंगच्या घटनांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मॉब लिन्चिंगच्या घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही. आमचे स्वयंसेवक अशी कामं करत नाहीत. जर एखादा स्वयंसेवक अशा घटनेत आढळला, तर संघ त्याला प्रोटेक्ट करत नाही. अशा घटनांमध्ये संघाचं नाव घेऊन संघाला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget