एक्स्प्लोर

अखेरच्या भाषणात देशवासियांना राष्ट्रपतींची भावनिक साद

देशाचे मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशवासियांना उद्देशून अखेरचं भाषण केलं. या भाषणात प्रणव मुखर्जी यांनी देशातील नागरिकांना भावनिक साद घातली. जबाबदार समाजाच्या निर्माणासाठी आपल्याला अहिंसेच्या ताकदीला पुन्हा जागृत करावं लागेल, असं आवाहन प्रणव मुखर्जींनी केलं.

नवी दिल्ली : देशाचे मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशवासियांना उद्देशून अखेरचं भाषण केलं. या भाषणात प्रणव मुखर्जी यांनी देशातील नागरिकांना भावनिक साद घातली. जबाबदार समाजाच्या निर्माणासाठी आपल्याला अहिंसेच्या ताकदीला पुन्हा जागृत करावं लागेल, असं आवाहन प्रणव मुखर्जींनी केलं. “सहहृदयता आणि सहानुभूती आपल्या सभ्यतेच्या खरेपणाचा पाया आहेत. मात्र, दिवसागणिक आपल्या आजूबाजूला हिंसेत वाढ होताना दिसते आहे. या हिंसेच्या मुळात अज्ञान, भय आणि अविश्वास आहे. त्यामुळे आपला संवाद हा शारीरिक आणि मौखिक हिंसेपासून दूर असला पाहिजे. एक अहिंसक समाजच लोकशाहीच्या प्रक्रियेत समाजातील सर्व वर्गांना, विशेषत: मागासवर्गीय आणि वंचितांनाचा सहभाग वाढवेल. आपल्याला एका जबाबदार समाजाच्या निर्मितीसाठी अहिंसेच्या ताकदीला आणखी जागृत करावं लागेल.”, असे मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुढे म्हणाले, “जस जसं व्यक्तीचं वय वाढतं, तस तसं उपदेश देण्याची प्रवृत्ती वाढते. मात्र, माझ्याकडे उपदेशासाठी काहीही नाही. गेल्या पन्नास वर्षातील सार्वजनिक जीवनात माझ्यासाठी भारताचं संविधान सर्वात पवित्र ग्रंथ राहिलं, भारताची संसद माझ्यासाठी मंदिर राहिलं आणि भारतीय जनेतेची सेवा करणं ही माझी नेहमीच इच्छा राहिली.” “मी जितकं देशाला दिलं आहे, त्यापेक्षा अधिक या देशानं मला दिलं आहे. यासाठी मी भारतीय नागरिकांचा सदैव ऋणी राहीन. एका आधुनिक राष्ट्राच्या निर्मितीसाठी समान हक्क, लोकशाही, स्वातंत्र्य, प्रांतांमधील समानता, आर्थिक समानता इत्यादी तत्त्वांची गरज असते. विकासाला सत्यात उतरवण्यासाठी देशातील प्रत्येक गरिबाला आपण देशाचा भाग आहोत, हे वाटायला हवं.”, असेही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकीचा रोष, कुणाचा दोष; ई केवायसीमुळे किती नाव कपात झाली? Special Report
Anjali Bharati On Amruta Fadnavis: प्रसिद्धीसाठी किती खालची पातळी गाठणार? Special Report
Chandrapur Mahapalika : चंद्रपुरात सत्ता? ठाकरेंकडे पत्ता; ठाकरेंची शिवसेना किंगमेकर Speicial Report
Jitendra Awhad Vs Sahar Sheikh : कैसे हराया VS चॉकलेट लाया; हिरवा, तिरंगा आणि राजकारण Special Report
Zero Hour Full : निवडणुकीनंतर महापौर निवडीची प्रतीक्षा, भाजप काँग्रेसमधील कोणत्या गटाच्या संपर्कात?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
Embed widget