एक्स्प्लोर

India National Anthem : 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जाणून घ्या राष्ट्रगीताबाबत काही रंजक गोष्टी

India National Anthem : 'राष्ट्रगीत' हा कोणत्याही देशाचा वारसा असतो, ज्याच्याशी त्या राष्ट्राची ओळख जोडलेली असते. प्रत्येक राष्ट्राचे राष्ट्रगीत देशभक्तीची भावना व्यक्त करते.

India National Anthem : भारताच्या स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्ष (Independence Day) पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण ध्वजारोहण करताना जन-गण-मन हे आपलं राष्ट्रगीत आपण गातो. 'राष्ट्रगीत' हा कोणत्याही देशाचा वारसा असतो, ज्याच्याशी त्या राष्ट्राची ओळख जोडलेली असते. प्रत्येक राष्ट्राचे राष्ट्रगीत देशभक्तीची भावना व्यक्त करते. स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आम्ही तुम्हाला आपल्या भारताच्या 'राष्ट्रगीता'बद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. 

राष्ट्रगीताविषयी काही रंजक गोष्टी : 

1. 'जन-गण-मन' हे भारताचे राष्ट्रगीत आहे. हे राष्ट्रगीत मूळ बंगाली भाषेत नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांनी ते रचले होते. टागोरांनी बांगलादेशचे राष्ट्रगीतही 'भारतो भाग्यो बिधाता' या नावाने रचले होते. याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे.

2. भारतो भाग्यो बिधाता या रचनेचा पहिला श्लोक भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला.

3. विशेष म्हणजे कोणत्याही देशाचे राष्ट्रगीत हे त्या देशाची ओळख जगासमोर मांडते. या राष्ट्रगीताने नागरिकांमध्ये एकतेची भावना दिसून येते. 

4. राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला अंदाजे 52 सेकंदांचा वेळ लागतो. 54 सेकंद नाहीत.

5. 16 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान पहिले सादरीकरण करण्यात आले. 'जन गण मन' हे प्रथमच हॅम्बर्ग येथे 11 सप्टेंबर 1942 रोजी सादर करण्यात आले.

6. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीताची हिंदी आवृत्ती स्वीकारली. त्यानंतर त्याला अधिकृतपणे राष्ट्रगीत घोषित करण्यात आले. हे गाणे राष्ट्राची व्याख्या सर्व प्रांत, भाषा आणि धर्म यांचे संघटन म्हणून करते. 

7. राष्ट्रगीत हे मूळतः बंगाली भाषेत लिहिलेले असले तरी सिंधचेही नाव होते. पण नंतर त्यात सुधारणा करून सिंधऐवजी सिंधू करण्यात आली, कारण देशाच्या फाळणीनंतर सिंध हा पाकिस्तानचा भाग बनला होता.

8. लोकांना राष्ट्रगीत गाण्याची सक्ती करणारी कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही. एखाद्या व्यक्तीने केवळ आदरपूर्वक शांतपणे उभे राहणे पसंत केले तर तो राष्ट्राचा किंवा राष्ट्रगीताचा अनादर मानला जात नाही. 

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका! प्रत्येक दिवशी होतोय 1 अब्ज डॉलर्सचा खर्च, आत्तापर्यंत किती नुकसान? 
इराण-इस्रायल युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका! प्रत्येक दिवशी होतोय 1 अब्ज डॉलर्सचा खर्च, आत्तापर्यंत किती नुकसान? 
1 एप्रिलपासून RBI चे नवीन नियम लागू होणार, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, ऑनलाइन फसवणुकीवर चाप
1 एप्रिलपासून RBI चे नवीन नियम लागू होणार, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, ऑनलाइन फसवणुकीवर चाप
देशात खरचं पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? सरकारकडून महत्वाची माहिती जारी, घाबरुन न जाण्याचं आवाहन 
देशात खरचं पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? सरकारकडून महत्वाची माहिती जारी, घाबरुन न जाण्याचं आवाहन 
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू

व्हिडीओ

Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   
क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, काय बदल होणार?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
Iran War Live Update: आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
Ebrahim Zolfaghari: मुस्लिम देशांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
अरब राष्ट्रांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार? जाणून घ्या
PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार?
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Embed widget