एक्स्प्लोर

India National Anthem : 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जाणून घ्या राष्ट्रगीताबाबत काही रंजक गोष्टी

India National Anthem : 'राष्ट्रगीत' हा कोणत्याही देशाचा वारसा असतो, ज्याच्याशी त्या राष्ट्राची ओळख जोडलेली असते. प्रत्येक राष्ट्राचे राष्ट्रगीत देशभक्तीची भावना व्यक्त करते.

India National Anthem : भारताच्या स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्ष (Independence Day) पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण ध्वजारोहण करताना जन-गण-मन हे आपलं राष्ट्रगीत आपण गातो. 'राष्ट्रगीत' हा कोणत्याही देशाचा वारसा असतो, ज्याच्याशी त्या राष्ट्राची ओळख जोडलेली असते. प्रत्येक राष्ट्राचे राष्ट्रगीत देशभक्तीची भावना व्यक्त करते. स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आम्ही तुम्हाला आपल्या भारताच्या 'राष्ट्रगीता'बद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. 

राष्ट्रगीताविषयी काही रंजक गोष्टी : 

1. 'जन-गण-मन' हे भारताचे राष्ट्रगीत आहे. हे राष्ट्रगीत मूळ बंगाली भाषेत नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांनी ते रचले होते. टागोरांनी बांगलादेशचे राष्ट्रगीतही 'भारतो भाग्यो बिधाता' या नावाने रचले होते. याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे.

2. भारतो भाग्यो बिधाता या रचनेचा पहिला श्लोक भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला.

3. विशेष म्हणजे कोणत्याही देशाचे राष्ट्रगीत हे त्या देशाची ओळख जगासमोर मांडते. या राष्ट्रगीताने नागरिकांमध्ये एकतेची भावना दिसून येते. 

4. राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला अंदाजे 52 सेकंदांचा वेळ लागतो. 54 सेकंद नाहीत.

5. 16 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान पहिले सादरीकरण करण्यात आले. 'जन गण मन' हे प्रथमच हॅम्बर्ग येथे 11 सप्टेंबर 1942 रोजी सादर करण्यात आले.

6. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीताची हिंदी आवृत्ती स्वीकारली. त्यानंतर त्याला अधिकृतपणे राष्ट्रगीत घोषित करण्यात आले. हे गाणे राष्ट्राची व्याख्या सर्व प्रांत, भाषा आणि धर्म यांचे संघटन म्हणून करते. 

7. राष्ट्रगीत हे मूळतः बंगाली भाषेत लिहिलेले असले तरी सिंधचेही नाव होते. पण नंतर त्यात सुधारणा करून सिंधऐवजी सिंधू करण्यात आली, कारण देशाच्या फाळणीनंतर सिंध हा पाकिस्तानचा भाग बनला होता.

8. लोकांना राष्ट्रगीत गाण्याची सक्ती करणारी कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही. एखाद्या व्यक्तीने केवळ आदरपूर्वक शांतपणे उभे राहणे पसंत केले तर तो राष्ट्राचा किंवा राष्ट्रगीताचा अनादर मानला जात नाही. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget