एक्स्प्लोर

Independence Day Monuments: देशातील 5 ऐतिहासिक स्मारक, ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्याशी आहे संबंध

Independence Day Monuments: देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली आहेत. या निमित्त, वीरांची कथा सांगणारी तसेच धैर्य आणि बलिदानाच्या असंख्य कथा सामावलेली अशी अनेक स्मारके देशात आहेत.

Independence Day Monuments: 15 ऑगस्ट 2022 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील. हा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022) खास बनवण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) सुरू आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने स्वातंत्र्याशी संबंधित आणि भारताचा वारसा असलेल्या पाच ऐतिहासिक स्मारकांबद्दल जाणून घ्या.

इंडिया गेट, नवी दिल्ली
पहिले महायुद्ध 1914-1918 आणि 1919 मधील तिसऱ्या अँग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंडिया गेट बांधण्यात आले. हे युद्ध स्मारक म्हणून ओळखले जाते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात बलिदान दिलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ 1972 मध्ये इंडिया गेटवर अमर जवान ज्योती बांधण्यात आली होती. तेव्हापासून या वर्षीच्या पहिल्या दिवसापर्यंत ही ज्योत इथे धगधगत होती. 21 जानेवारी 2022 रोजी, प्रजासत्ताक दिनापूर्वी, भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन आली.

लाल किल्ला, दिल्ली
दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान देशाला संबोधित करतात आणि दिल्लीतील लाल किल्ल्याच्यावरून तिरंगा फडकवतात. जागतिक वारसामध्ये त्याचा समावेश आहे. मुघल सम्राट बहादूर शाह जफरनेही 1857 च्या बंडात सक्रिय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धात भारतीय क्रांतिकारकांचा पराभव झाला आणि जफरला रंगूनला पाठवण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा-जेव्हा लाल किल्ला ताब्यात घेतला गेला, तेव्हा तो भारताच्या स्वातंत्र्याशी जोडला गेला.

जालियनवाला बाग, पंजाब
जालियनवाला बाग हत्याकांडाने देशाच्या स्वातंत्र्याची आग आणखी भडकवली होती. बैसाखीच्या दिवशी नि:शस्त्र लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्याने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा मिळाली. यानंतर जे झाले, त्याचा परिणाम बराच काळ दिसून आला आणि 1947 मध्ये ब्रिटिशांना भारत सोडावा लागला.

सेल्युलर जेल, अंदमान आणि निकोबार
हे जेल (सेल्युलर जेल) काला पानी म्हणून ओळखले जाते. देखमध्ये जेव्हा स्वातंत्र्य आणि क्रांतीची मागणी सुरू होती, तेव्हा ब्रिटिशांनी त्याला वसाहती तुरुंग बनवले होते. ज्या क्रांतिकारकांपासून इंग्रजांना जास्त धोका वाटत होता, त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून या तुरुंगात ठेवण्यात आले असते. बटुकेश्वर दत्त, योगेश्वर शुक्ल, विनायक दामोदर सावरकर या स्वातंत्र्यसैनिकांना या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आता त्याचे संग्रहालय आणि स्मारकात रूपांतर झाले आहे.

राणीचा किल्ला, झाशी
उत्तर प्रदेशातील झाशी येथे असलेला राणीचा किल्ला बंगीरा नावाच्या टेकडीवर बांधला आहे. इंग्रजांचा समूळ उच्चाटन करण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या शूर राणी लक्ष्मीबाईंच्या अदम्य धैर्याचा हा किल्ला साक्षीदार आहे. त्यांच्या धाडसाने इंग्रजांपासून ज्या प्रकारे आघाडी घेतली, तिथूनच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली. हा लढा पुढे क्रांतीत रूपांतरित झाला आणि अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांना येथून पळून जाण्यास भाग पाडले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
Women Health: प्रसूतीनंतर 70% महिलांना पाठदुखीचा त्रास; उपचारास विलंब केल्यास गंभीर आजाराचा धोका, तज्ज्ञांचा इशारा...
प्रसूतीनंतर 70% महिलांना पाठदुखीचा त्रास; उपचारास विलंब केल्यास गंभीर आजाराचा धोका, तज्ज्ञांचा इशारा...
Health Tips : लहान मुलांमध्ये आढळतायत किडनीचे विकार; पालकांनी 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
लहान मुलांमध्ये आढळतायत किडनीचे विकार; पालकांनी 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Health Tips : शहरी भारतातील लठ्ठपणा : वजन कमी करणे दिवसेंदिवस का कठीण होतंय? वाचा तज्ज्ञांचं मत
शहरी भारतातील लठ्ठपणा : वजन कमी करणे दिवसेंदिवस का कठीण होतंय? वाचा तज्ज्ञांचं मत

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget