एक्स्प्लोर

Hair Care: लाखो प्रयत्न करूनही केस नीट धुतले जात नाही? मग Jawed Habib कडून जाणून घ्या केसांना शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत

छोट्या-छोट्या चुकांमुळे केस खराब होऊन तुटणे आणि गळणे सुरू होते. अनेकदा आपण या चुकांकडे लक्ष देऊ शकत नाही आणि केस गळत राहतात. शॅम्पू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Hair Care Tips: दाट, मजबूत आणि निरोगी केस असावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, आजकालच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) केस गळण्याची समस्या सर्वांनाच सर्रास जाणवते. लहान वयातच केस गळतीच्या समस्या दिसून येत आहेत. केस गळणे (Hairfall) थांबवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. बाजारात उपलब्ध असलेले अनेक प्रकारचे हेयर प्रोडक्ट्स जसे- तेल आणि शॅम्पू वापरले जातात, जरी त्याचा फायदा फारसा होत नाही. आपल्या छोट्या-छोट्या चुकांमुळे केस खराब होऊन खाली पडू लागतात. अनेकदा या चुकांकडे दुर्लक्ष होतं आणि केस गळत (Hairfall) राहतात.

केस गळणे कसे थांबवाल?

सर्वजण केसांची काळजी घेण्यासाठी अनेकदा केसांना शॅम्पू करतात, पण शॅम्पू वापरण्याची योग्य पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्हालाही तुमचे केस शॅम्पूने योग्य पद्धतीने कसे धुवायचे हे माहित नसेल तर ते आज प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्याकडून जाणून घ्या. केस योग्य पद्धतीने कसे धुवायचे याबद्दल त्यांनी काही माहिती शेअर केली आहे, त्या मदतीने तुम्ही केसांच्या अनेक प्रकारच्या समस्या टाळू शकता. जाणून घेऊया...

केस धुण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?

1. जावेद हबीबने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केसांवर कधीही शॅम्पू लावू नये, असं स्पष्टपणे म्हटलं आहे. शॅम्पूमुळे केसांचं नुकसान होऊ शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. शॅम्पू पाण्यात मिसळूनच केसांना लावावा, यामुळे शॅम्पूमध्ये असलेली रसायनं कमजोर होतात आणि त्यांचा केसांवर नकारात्मक परिणाम होत नाही.

2. केसांना शॅम्पू लावण्यापूर्वी प्रथम नेहमी तेल लावलं पाहिजे, असं जावेद हबीब म्हणतात. तेल शॅम्पूच्या काही कठोर रसायनांना (Hard Chemicals) मऊ करते आणि त्यांचा केसांवर वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे केसांमध्ये आर्द्रताही टिकून राहते.
 
3. ज्यांचे केस हलके आहेत त्यांनी साध्या तेलाऐवजी व्हिनेगर तेल वापरावे. सफरचंद व्हिनेगर सर्वात फायदेशीर आहे. मात्र, याचा वापर आठवड्यातून एकदाच करावा, असंही जावेद हबीब म्हणतात.

रोज केस धुतल्याने केस स्वच्छ राहतात असं तुम्हाला वाटत असेल, तर तसं नसून त्यापासून तुमचे केस पातळ होण्याचा धोका अधिक आहे. खरंतर, शॅम्पूमधील सल्फेटसारखे रसायन केसांना कमकुवत बनवते आणि केस तुटण्याची समस्या उद्भवते.

हेही वाचा:

Milk Chapati Health Benefits And Risk : तुम्ही रात्रीच्या जेवणात दूध-चपाती खाता? जाणून घ्या याचे फायदे आणि दुष्परिणाम!

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
Embed widget