15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या सुमारे 200 वर्षांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातो.
स्वातंत्र्य दिन 2026
आणखी पाहास्वातंत्र्य दिन 2026
Independence Day Quiz
Independence Day Wishes
फोटो गॅलरी
पाहा
FAQs
भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टलाच का साजरा केला जातो?
2026 मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे?
15 ऑगस्ट 2026 रोजी भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यांच्यात नेमका काय फरक आहे?
स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आणि प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना (संविधान) लागू झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
भारतीय तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय आहे?
भारतीय तिरंग्यातील केशरी रंग धैर्य आणि त्यागाचे, पांढरा रंग सत्य व शांततेचे, तर हिरवा रंग समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे. मध्यभागी असलेले 24 आरे असलेले अशोकचक्र न्याय, प्रगती आणि सतत पुढे जाण्याची प्रेरणा दर्शवते.
स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा कोण फडकवतात?
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशवासीयांना संबोधित करतात.













