एक्स्प्लोर

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत लगीनघाई! दीपा-कार्तिक पुन्हा अडकणार लग्नबंधनात

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता लगीनघाईला सुरुवात होणार आहे.

Rang Maza Vegla Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजही ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. आता या मालिकेत लगीनघाईला सुरुवात झाली आहे. कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत. 

'रंग माझा वेगळा' या मालिकेत सतत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक दीपा आणि कार्तिकच्या लग्नसोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या मालिकेतील चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपापसातले हेवेदावे विसरुन कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत. 

कार्तिक-दीपाचा थाटात पार पडणार विवाहसोहळा

काही गैरसमज आणि दुराव्यामुळे दीपा-कार्तिकने त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण गमावले होते. त्यांच्या दोन्ही मुली वेगवेगळ्या घरांमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. पण आता त्यांच्यातला गैरसमज दूर झाल्याने त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाचे क्षण येऊ लागले आहेत. कार्तिक-दीपाच्या लग्नसोहळ्याला आता सुरुवात होणार आहे.

कार्तिक-दीपाचा लग्नसोहळा कधी पार पडणार? (When will Karthik-Deepa wedding)

मेहंदी, संगीत आणि लग्न असं सगळं काही साग्रसंगीत पार पडणार आहे. त्यांचा लग्नसोहळ्याचा शाही थाट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे. मालिकेत आलेल्या या महत्त्वाच्या वळणाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. कार्तित-दीपाचा लग्नसोहळा प्रेक्षकांना 5 जानेवारीपासून रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. 

लग्नसोहळ्याबद्दल आशुतोष गोखले म्हणाला,"कार्तिकला सत्याचा उलगडा झाला आहे. त्यामुळे त्याने दीपाची सर्वांसमक्ष माफी मागून दोन्ही मुलींचा पिता म्हणून स्वीकार केला आहे. पहिल्यांदा सर्वांच्या विरोधात जाऊन कार्तिकने दीपाशी लग्न केलं होतं. यावेळी मात्र सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटाने हे लग्न पार पडणार आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आशुतोष पुढे म्हणाला,"दीपिका आणि कार्तिकीच्या पुढाकारानेच आमचं लग्न पार पडत आहे. या दोघीच आमची लगीनगाठ बांधणार आहेत. त्यामुळे हे लग्न खूपच स्पेशल आहे. संपूर्ण महाराष्ट्र आमच्या मालिकेवर भरभरुन प्रेम करत आहे. तेव्हा दीपा-कार्तिकच्या आयुष्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या वळणाचे साक्षीदार व्हा". 

संबंधित बातम्या

Genelia Deshmukh : 'वेड' साठी काहीही... 'रंग माझा वेगळा' मालिकेत जिनिलिया देशमुखची एन्ट्री!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rakesh Bapat on Rakhi Sawant: 'खरंच काही होतं की फक्त गेम..; राकेश बापट राखी सावंतबाबत पहिल्यांदाच बोलला, म्हणाला...
'खरंच काही होतं की फक्त गेम..; राकेश बापट राखी सावंतबाबत पहिल्यांदाच बोलला, म्हणाला...
Bigg Boss मराठीच्या सहाव्या सिझनचा धमाका; फिनालेने मोडले सर्व रेकॉर्ड्स, शो ठरला नंबर 1
Bigg Boss मराठीच्या सहाव्या सिझनचा धमाका; फिनालेने मोडले सर्व रेकॉर्ड्स, शो ठरला नंबर 1
Neha Sharma Earned 29 Lakh Monthly By Instagram: 3 वर्षांत एकही फिल्म नाही, तरीसुद्धा महिन्याला 29 लाख छापते 'ही' अभिनेत्री, कमाईवरुन नेटकरी चिडले, असं करतेय काय काम?
3 वर्षांत एकही फिल्म नाही, तरीसुद्धा महिन्याला 29 लाख छापते 'ही' अभिनेत्री, कमाईवरुन नेटकरी चिडले, असं करतेय काय काम?
'बायबल के बारे में बात करनी थी...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...
'बायबल के बारे में बात करनी थी...'; 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis on Nasrapur Bhor Crime: काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
Embed widget