एक्स्प्लोर

Abp Majha Sahitya: सैन्याची नोकरी सोडून बॉलीवूडमध्ये आले आनंद बक्षी, बंदुकऐवजी पेन घेतलं हाती

Anand Bakshi Death Anniversary : आपल्या सदाबहार गाण्यांनी लोकांना वेड लावणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी जवळपास चार दशके सर्वांच्या मनावर राज्य केलं.

Anand Bakshi Death Anniversary : आपल्या सदाबहार गाण्यांनी लोकांना वेड लावणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी जवळपास चार दशके सर्वांच्या मनावर राज्य केलं. चित्रपट गीतकार आनंद बक्षी यांचे 2002 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. आनंद बक्षी याची आज (30 मार्च) पुण्यतिथी आहे. चला तर त्यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊ...

आनंद बक्षी यांचे वडील रावळपिंडीत बँक मॅनेजर होते. लहान वयातच आनंद टेलिफोन ऑपरेटर म्हणून सैन्यात भरती झाले. मात्र त्यांची इच्छा मुंबई येऊन चित्रपटसृष्टीत काम करण्याची होती. 1947 साली फाळणीनंतर बक्षी कुटुंब निर्वासित म्हणून भारतात आले. त्यावेळी मायानगरी मुंबईत येऊन त्यांनी चित्रपटात काम मिळावं म्हणून धडपड सुरू केली. मात्र त्यांना काम मिळालं नाही. यानंतर ते पुन्हा सैन्यात दाखल झाले आणि काही काळ तेथे कार्यरत राहिले.

तीन वर्षे सैन्यात सेवा दिल्यानंतर त्यांनी ठरवलं की, आपल्या जीवनाचा उद्देश गीत लिहिणे आहे, बंदूक चालवणे नाही. आपल्या चित्रपट कारकिर्दीत बक्षी यांनी 4000 हून अधिक गाणी लिहिली. 1957 मध्ये त्यांना पहिल्यांदा गीत लिहिण्याची संधी मिळाली. मात्र ते गीत इतकं प्रसिद्ध झालं नाही. यानंतर 1963 मध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक राज कपूर यांनी त्यांना आपला चित्रपट 'मेंहदीं लगे मेरे हाथ' मध्ये गीत लिहण्याची संधी दिली. या चित्रपटाचे गीत इतके लोकांना आवडले की, त्यानंतर यशाने आनंद बक्षी यांची साथ कधीच सोडली नाही.

'आराधना', 'अमर प्रेम' आणि 'कटी पतंग' सारखे चित्रपट आनंद बक्षी यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीला मैलाचा दगड ठरले. याच चित्रपटातील गीतांच्या जोरावर राजेश खन्ना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार बनले. आनंद बक्षी यांनी चित्रपट निर्मात्यांच्या अनेक पिढ्यांसोबत काम केलं. काळानुसार त्यांच्या गीतांचे शब्द आणि टोन बदलत राहिला हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता.

वर्ष 1965 मध्ये 'जब जब फूल खिले' प्रदर्शित झाला, तेव्हा त्यांची 'परदेसियों से न अंखियां मिलाना', 'ये समां.. समां है ये प्यार का', 'एक था गुल आणि एक थी बुलबुल' ही गाणी खूप गाजली. यानंतर चित्रपटसृष्टीत हिट गीतांची गॅरंटी म्हणजे आनंद बक्षी अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांचे अनेक गीत आजही प्रेक्षांच्या आपल्या मनाचा ठाव घेत आहेत.

संबंधित बातम्या: 

Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...

 

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi: सेटवरच अवतरली पंढरी! आरती, अभंग आणि वारकऱ्यांच्या सेवेत रंगले 'सनई चौघडे' आणि 'कमळी'चे कलाकार
सेटवरच अवतरली पंढरी! आरती, अभंग आणि वारकऱ्यांच्या सेवेत रंगले 'सनई चौघडे' आणि 'कमळी'चे कलाकार
Manoj Muntashir On Student Protest: 'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
Ankita Walavalkar on CJP Protest: 'अनफॉलो करा पण...', CJP आंदोलनावरून अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली, 'प्रत्येक जण आपापली पोळी भाजून...'
'अनफॉलो करा पण...', CJP आंदोलनावरून अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली, 'प्रत्येक जण आपापली पोळी भाजून...'
Batatyachi Chal Marathi Theatre Play: चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार
चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
Embed widget