एक्स्प्लोर

मी चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता : अमित साध

बॉलिवूड अभिनेता अमित साधने चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. "मी वयाच्या 16 ते 18 वर्षाचा असताना चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याची कारणं वेगवेगळी होती. आता मला वाटतं की त्यावेळी मी करत होतो ती माझी मोठी चूक होती," असं अमित साध म्हणाला.

मुंबई : कुणाच्या आयुष्यात कसा प्रसंग येईल हे सांगता येत नाही. त्या प्रसंगांना सामोरं जाताना कोण काय विचार करत असेल हेही कल्पनेच्या पलिकडचं आहे. अशीच एक गोष्ट काय पो छे, सरकार 3 आदी चित्रपटांत भूमिका वठवलेला अमित साधने सांगितली आहे. ती ऐकून भल्याभल्या लोकांचे डोळे पांढरे झाले आहेत. अमितने आपल्या आयुष्यात चारवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

सुशांत सिंह राजपूतचा पहिला चित्रपट काय पो छेमधला त्याचा मित्र म्हणून अमितकडे पाहिलं जातं. सुशांतचं प्रकरण झालं तेव्हा अमित हिमाचल प्रदेशमध्ये होता. आता तो पु्न्हा मुंबईत आला आहे. त्याच्याशी बोलताना त्याने सुशांतबद्दल वक्तव्य केली आहेतच, पण आपलेही काही किस्से त्याने शेअर केले. तो म्हणाला, "आयुष्य कुणाला काय शिकवेल याचा नेम नसतो. मी वयाच्या 16 ते 18 वर्षाचा असताना चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याची कारणं वेगवेगळी होती. पण मला जगावसं वाटत नव्हतं. मला वाटे आता सगळं संपलं आहे. मी जगून काहीच उपयोग नाही. मी जगलो तरी कशासाठी मी जगायला हवं तेही मला कळत नव्हतं. या दोन वर्षात विशिष्ट काळाने मला असं वाटायचं आणि मी आत्महत्येचा प्रय्तन करायचो. पण दरवेळी मला त्यात अपयश यायचं."

अमितला चौथ्यांदा अपयश आल्यानंतर मात्र तो भानावर आला. अमित म्हणतो, "चारवेळा आत्महत्येचा प्रयत्न करुनही जेव्हा त्याला यश आलं नाही. तेव्हा मात्र मी भानावर आलो. माझ्या लक्षात आलं की मी जगायला हवं कदाचित. आता मला जे वाटतं आहे तिथे जगणं संपत नाही. त्यानंतर मी त्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. त्यालाही कष्ट पडले. थोडीथोडकी नव्हे, तर यातून मला बाहेर पडायला तब्बल 20 वर्षं लागली. आणि आता मला वाटतं की त्यावेळी मी करत होतो ती माझी मोठी चूक होती."

अमित साधला सुशांतच्या मृत्यूचाही मोठा धक्का बसला आहे. तो म्हणतो, "सुशांतच्या जाण्याने आपण सगळेच हादरुन गेलो आहोत. सुशांतच्या मृत्यूने बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. आता त्याच्या नसण्याने फरक पडतो आहेच. सुशांतच्या घटनेनं ज्याला काही फरक पडत नाही तो मग माणूस नसावाच. यातून बोध घेऊन आपण सगळ्यांनी परिस्थितीशी दोन हात करायला हवेत. त्यातून पुढे चांगलं काहीतरी हाताशी येईल."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...
प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...
Bollywood Director Struggle Life Story: सर्वात मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर भस्मासूर बनला 'हा' दिग्गज दिग्दर्शक; अहंकार जागा झाला अन् होतं नव्हतं ते सगळं धुळीस मिळालं
सर्वात मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर भस्मासूर बनला 'हा' दिग्गज दिग्दर्शक; अहंकार जागा झाला अन् होतं नव्हतं ते सगळं धुळीस मिळालं

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Embed widget