एक्स्प्लोर

Maharashtra SSC Exams 2021 :दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यपमानाबाबत संभ्रम

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यच्या शिक्षण विभागाने सुद्धा दहावी बोर्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता या निर्णयाचा अनेकांनी स्वागत जरी केलं असले तरी यामुळे अकरावी प्रवेश नेमका कसा दिला जाणार? कोणते निकष यामध्ये असणार? असा प्रश्न आता निर्माण झालाय.

मुंबई :  दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर एकतर मूल्यपामन कसे असणार? शिवाय, आता अकरावी प्रवेश नेमके कसे दिले जाणार? त्यासाठीचे निकष कसे असणार? याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये  संभ्रम निर्माण झालाय. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसोबत आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अकरावी प्रवेश घेताना समानता यावी यासाठी अकरावी प्रवेश परीक्षा सुद्धा घेतली जाऊ शकते का? याची सुद्धा चाचपणी सुरू आहे. 

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यच्या शिक्षण विभागाने सुद्धा दहावी बोर्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता या निर्णयाचा अनेकांनी स्वागत जरी केलं असले तरी यामुळे अकरावी प्रवेश नेमका कसा दिला जाणार? कोणते निकष यामध्ये असणार? असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण दहावी बोर्ड परीक्षेला राज्यतील 15 लाख विद्यार्थी या निर्णयामुळे पास होणार असतील तर मग नक्कीच यावर्षी नामांकित कॉलेजला प्रवेश मिळण्यापासून ते या पास झालेल्या सर्वांना प्रवेश मिळण्यापर्यत अनेक अडचणी निर्माण होतील

यावर्षी दहावी परीक्षेला जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता अंतर्गत मूल्यपमनात हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणार शिवाय दरवर्षीप्रमाणे इतर बोर्डाचे (आयसीएसई, सीबीएसई) 50 हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी समाविष्ट होत असतात. अशामध्ये पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या जागांची कमतरता निर्माण होऊ शकते शिवाय, नामांकित कॉलेजसाठी अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे परीक्षेचे मूल्यपामन आणि प्रवेश कसे होणार याबाबत शिक्षण विभागाची चर्चा सुरू आहे. आता या अकरावी प्रवेशासाठी ठरवल्या जाणाऱ्या निकषांमध्ये प्रवेश परीक्षा व इतर काही निकषांची चाचपणी केली जात आहे. यामध्ये पुढील पर्यायांचा विचार होऊ शकतो

  • राज्यात अकरवी प्रवेशासाठी सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा म्हणून राज्यभर एकच प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते.
  • अंतर्गत मूल्यमापन करताना सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या अंतर्गत मूल्यपमानाचे निकष बघून राज्यातील बोर्डाच्या विद्यार्थ्यांना गुण देऊन उत्तीर्ण करून अकरावी प्रवेश गुणांच्या आधारे दिला जाऊ शकतो. 
  • एसएससी बोर्डच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये समानता आणण्यासाठी बहुपर्यायी परीक्षा घेऊन अंतर्गत मूल्यपमानचा सुद्धा पर्याय विचारत घेतला जाऊ शकतो जेणेकरून त्या गुणांच्या आधारे अकरवी प्रवेश दिला जाईल.
  • नववी आणि दहावी संयुक्त मूल्यपामन करून अंतर्गत गुणांच्या आधारे सुद्धा अकरवी प्रवेश देण्याचा पर्याय विचारात आहे

 दहावी परीक्षा जरी रद्द झाली तरी आता अकरावी प्रवेशाची चिंता आणि संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यामुळे  मूल्यपामन क्रयटेरिया आणि त्यानंतर अकरवी प्रवेशाचा निकष ठरवताना समान न्याय सर्व विद्यार्थ्यांना मिळेल व हा संभ्रम दूर होईल हीच अपेक्षा  करण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Board Exams 2021: राज्यात एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द : आरोग्यमंत्री राजेश टोपे

JEE Exam 2021 Postponed : कोरोनामुळे एप्रिलमध्ये होणारी JEE परीक्षा रद्द, नव्या तारखांची लवकरच घोषणा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Online Exam Postponed: मोठी बातमी! एमपीएससी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, विद्यार्थी संघटनांच्या मागणीला यश
मोठी बातमी! एमपीएससी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, विद्यार्थी संघटनांच्या मागणीला यश
Shivraj Motegaonkar NEET Exam Paper Leak: नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; CBIच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
'नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; सीबीआयच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
TET Exam Paper Leak: बुटात प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिकेचा 8 हजारांना सौदा अन् 6 लाख शिक्षक उमेदवारांचे भविष्य धोक्यात; TET पेपरफुटीचा सर्वात मोठा खुलासा
बुटात प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिकेचा 8 हजारांना सौदा अन् 6 लाख शिक्षक उमेदवारांचे भविष्य धोक्यात; TET पेपरफुटीचा सर्वात मोठा खुलासा

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
Embed widget