एक्स्प्लोर

Maharashtra SSC Exams 2021 :दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यपमानाबाबत संभ्रम

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यच्या शिक्षण विभागाने सुद्धा दहावी बोर्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता या निर्णयाचा अनेकांनी स्वागत जरी केलं असले तरी यामुळे अकरावी प्रवेश नेमका कसा दिला जाणार? कोणते निकष यामध्ये असणार? असा प्रश्न आता निर्माण झालाय.

मुंबई :  दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर एकतर मूल्यपामन कसे असणार? शिवाय, आता अकरावी प्रवेश नेमके कसे दिले जाणार? त्यासाठीचे निकष कसे असणार? याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये  संभ्रम निर्माण झालाय. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसोबत आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अकरावी प्रवेश घेताना समानता यावी यासाठी अकरावी प्रवेश परीक्षा सुद्धा घेतली जाऊ शकते का? याची सुद्धा चाचपणी सुरू आहे. 

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यच्या शिक्षण विभागाने सुद्धा दहावी बोर्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता या निर्णयाचा अनेकांनी स्वागत जरी केलं असले तरी यामुळे अकरावी प्रवेश नेमका कसा दिला जाणार? कोणते निकष यामध्ये असणार? असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण दहावी बोर्ड परीक्षेला राज्यतील 15 लाख विद्यार्थी या निर्णयामुळे पास होणार असतील तर मग नक्कीच यावर्षी नामांकित कॉलेजला प्रवेश मिळण्यापासून ते या पास झालेल्या सर्वांना प्रवेश मिळण्यापर्यत अनेक अडचणी निर्माण होतील

यावर्षी दहावी परीक्षेला जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता अंतर्गत मूल्यपमनात हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणार शिवाय दरवर्षीप्रमाणे इतर बोर्डाचे (आयसीएसई, सीबीएसई) 50 हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी समाविष्ट होत असतात. अशामध्ये पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या जागांची कमतरता निर्माण होऊ शकते शिवाय, नामांकित कॉलेजसाठी अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे परीक्षेचे मूल्यपामन आणि प्रवेश कसे होणार याबाबत शिक्षण विभागाची चर्चा सुरू आहे. आता या अकरावी प्रवेशासाठी ठरवल्या जाणाऱ्या निकषांमध्ये प्रवेश परीक्षा व इतर काही निकषांची चाचपणी केली जात आहे. यामध्ये पुढील पर्यायांचा विचार होऊ शकतो

  • राज्यात अकरवी प्रवेशासाठी सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा म्हणून राज्यभर एकच प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते.
  • अंतर्गत मूल्यमापन करताना सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या अंतर्गत मूल्यपमानाचे निकष बघून राज्यातील बोर्डाच्या विद्यार्थ्यांना गुण देऊन उत्तीर्ण करून अकरावी प्रवेश गुणांच्या आधारे दिला जाऊ शकतो. 
  • एसएससी बोर्डच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये समानता आणण्यासाठी बहुपर्यायी परीक्षा घेऊन अंतर्गत मूल्यपमानचा सुद्धा पर्याय विचारत घेतला जाऊ शकतो जेणेकरून त्या गुणांच्या आधारे अकरवी प्रवेश दिला जाईल.
  • नववी आणि दहावी संयुक्त मूल्यपामन करून अंतर्गत गुणांच्या आधारे सुद्धा अकरवी प्रवेश देण्याचा पर्याय विचारात आहे

 दहावी परीक्षा जरी रद्द झाली तरी आता अकरावी प्रवेशाची चिंता आणि संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यामुळे  मूल्यपामन क्रयटेरिया आणि त्यानंतर अकरवी प्रवेशाचा निकष ठरवताना समान न्याय सर्व विद्यार्थ्यांना मिळेल व हा संभ्रम दूर होईल हीच अपेक्षा  करण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Board Exams 2021: राज्यात एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द : आरोग्यमंत्री राजेश टोपे

JEE Exam 2021 Postponed : कोरोनामुळे एप्रिलमध्ये होणारी JEE परीक्षा रद्द, नव्या तारखांची लवकरच घोषणा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?

व्हिडीओ

Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Tamil Nadu Exit Poll : एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयची TVK पार्टी 120 जागा जिंकण्याची शक्यता, द्रमुकला धक्का?
तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयच्या पार्टीची जादू चालणार, TVK 120 जागा जिंकणार : एक्झिट पोल
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
Embed widget